माजी खासदार व भारतीय राष्ट्रीय किसान कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (दि.१) अग्निकांडात जळून भस्म झालेल्या दुकानांच्या सर्व दुकानदारांची भेट घेतली. ...
तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार ...
यंदा सुर्यदेव चांगलेच खवळले असतानाच नवतपाही कधी नव्हे तसा तापला. २५ मेपासून सुरू झालेल्या या नवतपात यंदाची सर्वाधीक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, नवतपात एक-दोनदा बरसलेल्या सरींमुळे आणखीच अडचण वाढली असून उकाडा व उमसने हैर ...
शासन माता व बाल मृत्यूवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असले तरी बालमृत्यूचे तांडव थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी उत्कृष्ट असे नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले आहे. ...
पाच वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.३) तालुकावासीयांच्यावतीने देवरी बंदचे आवाहन केले असून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा व बंद सर्व धर्मीय-सर्वजातीय नागरिकांच्यावतीने स्वयंस्फुर्तीने आयोजित करण्यात आले अस ...
पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहत शुक्रवारी (दि.३१) अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त तंबाखू पदार्थ विषयक व्यसनाधिनता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्तवतीने मौजा धामणगाव येथे शनिवारी (दि.२५) ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ तंत्रज्ञान प्रचार मोहिमेची सुरूवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच छत्रपाल रहांगडाले होते. ...
सरसकट कर्जमाफी व उन्हाळी धान पिकाला ५०० रूपये बोनस द्यावा यासह १४ मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि.१) धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
मागील काही दिवसांपासून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याच्या अफवा वृत्तपत्र तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून क्षेत्रात पसरत आहे. मात्र त्या अफवांना काहीच आधार नाही. आम्ही क्षेत्रात विकासकामांना गती दिली असून त्यामुळे क्षेत्रातील मतदाता निश्चिी ...