शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरणच्या परिश्रमातून बहरली वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्रात तालुक्यातील ग्राम सौंदड, श्रीरामनगर, हेटी, बोपाबोडी, रेंगेपार, खोडशिवणी, डव्वा, खोबा, सावंगी, घोटी, चिंगी, चुडूरका, राका, पळसगाव, चिखली, घटेगाव, गिरोला, चीचटोला या गावात वृक्ष लागवड करून जवळ जवळ सर्वच झाडे जिवंत डौलदार उभे आहेत. लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत दररोज १२६ मजुरांना रोजगार दिला जात होता.

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत तालुक्यात दोन लाख ८५ हजार वृक्ष लागवड करून उद्दिष्टपुर्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा व गावातील मोकळ्या जागेत झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. यामुळे भर उन्हाळ्यातही तालुक्यात लावलेली झाडे हिरवीगार बहरलेली दिसत आहेत.सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्रात तालुक्यातील ग्राम सौंदड, श्रीरामनगर, हेटी, बोपाबोडी, रेंगेपार, खोडशिवणी, डव्वा, खोबा, सावंगी, घोटी, चिंगी, चुडूरका, राका, पळसगाव, चिखली, घटेगाव, गिरोला, चीचटोला या गावात वृक्ष लागवड करून जवळ जवळ सर्वच झाडे जिवंत डौलदार उभे आहेत. लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत दररोज १२६ मजुरांना रोजगार दिला जात होता. आता १०० मजूर काम करीत आहेत.लावलेल्या झाडांची उंची ५-६ फूट झाली असून ९० टक्के संगोपन झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरीक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, वनरक्षक विनोद राऊत, कर्मचारी उत्तम संतोषवार आदिंनी परिश्रम घेतले आहे. तालुक्यातील कोकणा, खोबा, बोपाबोडी, श्रीरामनगर, माहुली, मनिकघाट येथे लागवड केलेली झाडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली आहेत.संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यासाठी लोकांचे सहकार्य लाभल्याने ही योजना यशस्वी ठरली. लागवड केलेली सर्वच झाडे १०० टक्के जिवंत राहतील याचा प्रयत्न आमचे कर्मचारी नेहमी करतात.-अनंत तारसेकरउपविभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण गोंदिया...........................................सामाजिक वनीकरण विभागाला मिळालेले उद्दीष्ट लोकांच्या सहकार्यातून पूर्ण केले आहे. रोपांचे संगोपन करून ते टिकविण्यासाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळाले. सडक-अर्जुनी तालुक्यातील चार कामांना तीन वर्ष पूर्ण झाल्याने ते संबंधित विभागाला सोपविले आहेत.-अविनाश मेश्राम, वन परिक्षेत्र अधिकारीसामाजिक वनीकरण, सडक अर्जुनी

टॅग्स :forest departmentवनविभाग