फेब्रुवारी २०१७ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाला होता. मतदारांनी भाजपची संख्या एकवीसवरून तेरापर्यंत खाली आणली होती. त्यावेळी काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या. ...
Goa News: ‘स्वयंपूर्ण गोवा’ चित्ररथांसाठी वापरलेली महाराष्ट्र रजिस्ट्रेशनची दोन्ही वाहने अखेर सरकारने मागे घेतली आहेत. संबंधित इव्हेंट कंपनीला ही वाहने बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
Devendra Fadnavis: जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रातील संबंधित गावांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचा अहवाल आयआयटीने दिलेला आहे, असा दावा करीत या प्रकल्पात काहीही काळेबेरे घडलेले नाही ...
Devendra Fadnavis, Goa BJP News: काही भाजप आमदार आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत याकडे लक्ष वेधले असता पत्रकार परिषदेत उत्तर देताना फडणवीस यांनी हे विधान केले ...
गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या सात घरांना नळपाणी किंवा वीजपुरवठा नाही, आणि गावातील लोकांचे म्हणणे आहे की, राजकारणी केवळ निवडणुकीच्या काळात त्यांना आश्वासने देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारापासून हे गावकरी वंचितच आहेत. ...