शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अपक्ष आमदार प्रसाद गांवकरांनी सरकारचा पाठिंबा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 15:46 IST

आयआयटी प्रकरण तापले; खुशाल चौकशी करा; गावकर यांचे आव्हान

पणजी : आयआयटीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी सरकारकडे काडीमोड घेत पाठिंबा काढून घेतला आहे. तसे पत्र त्यांनी राज्यपालांना सादर केले. जमीन व्यवहारांबाबत मुख्यमंत्र्यांनी जे आरोप आहेत त्याची खुशाल चौकशी करा, असे आव्हानही आमदार गावकर यांनी दिले आहे.

पत्रकार परिषदेत गांवकर म्हणाले की, 'आयटी प्रकल्पासाठी सांगे मतदारसंघात कोटार्ली, रिवण आणि उगें अशा तीन जमिनी मी दाखवल्या. यापैकी दोन भूखंड हे सरकारी मालकीचे होते. सरकारी जमिनीतून कमिशन खायला मिळते हे मुख्यमंत्र्यांच्या तोंडून प्रथमच मी ऐकले. उगें येथील जागा ही सोशियादाद सोसायटीची आहे. सोसायटीचा ही एक रुपया देखील खायला मिळतो तर दाखवावे. मुख्यमंत्र्यांनी जे आरोप केले आहेत त्या सर्व आरोपांच्या चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. मी काहीही गैर केले नाही आणि जमिनींचे कोणतेही व्यवहार केलेले नाहीत. हवे तर मुख्यमंत्र्यांनी पाईक देवस्थानात येऊन नारळाला हात लावून प्रमाण व्हावे.''पर्रीकरांनी शब्द दिला होता'आमदार गावकर म्हणाले की, ' माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हयात असताना माझ्या पहिल्या वाढदिनी सांगे आले तेव्हा आयआयटी सांगेत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यासाठी प्रक्रियाही सुरू झाली होती. परंतु नंतर आलेल्या सावंत सरकारने या बाबतीत सहकार्य दिले नाही.  आयआयटी सत्तरीला हलविण्याचा निर्णय या सरकारने घेतला तेव्हा १६ सप्टेंबर २०१९ रोजी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आक्षेप घेतला. 

दरम्यान, ४० सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे २७ आमदार असून अपक्ष आमदार गोविंद गावडे हे सरकारात आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांचा विधानसभेत सरकारला पाठिंबा असतो.