शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आकस्मिक मृत्यूनंतर शवविच्छेदन महत्वाचे का?; भावनिक नातेवाईकांनी समजण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:04 IST

यंत्रणेकडून कार्यवाही : शवविच्छेदन अहवालातून कळते मृत्यूचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कुठलेही मोठे आजार नाही, प्रकृती एकदम ठणठणीत असताना एखाद्या व्यक्तीचा किंवा महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्यास संबंधिताच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी पोलिस व आरोग्य विभागाच्या वतीने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची कार्यवाही पार पाडली जाते.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अधिनस्त असलेल्या शवविच्छेदन गृहात महिन्यातून जवळपास २२ ते २५ दिवस कोणत्या नाही कोणत्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. यासाठी आवश्यक ती कार्यवाही यंत्रणेकडून पार पाडली जाते.

पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट म्हणजे काय?संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा शोध घेण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट होय.

...तर गुन्हा पचवला जाऊ शकतो आकस्मिक निधन झालेल्या व्यक्तीचे शव- विच्छेदन न केल्यास मृत्यूचे नेमके कारण कळणार नाही. परिणामी संबंधित आरोपीचा गुन्हा पचविला जाऊ शकतो.

'पोस्ट मॉर्टेम' मुळेच क्लिष्ट गुन्ह्यांची उकलशवविच्छेदन अहवालातून मृतक व्यक्तीची हत्या व इतर क्लिष्ट गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता येते. नेमका मृत्यू कशामुळे झाला, किती वाजता झाला, कुठे, किती घाव झाले हे यातून कळत असते.

दिवसाला तीन ते चार मृतदेहांचे शवविच्छेदनविष प्राशन करून आत्महत्या, अपघाती निधन व इतर कारणांनी अचानक मृत्यू झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन केले जाते. गडचिरोली येथील शवविच्छेदन गृहात दिवसाला तीन ते चार जणांचे शव- विच्छेदन केले जाते.

पोस्टमॉर्टेम कधी केले जाते?सर्पदंशाने मृत्यू, वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू, आकस्मिक मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीचे शववि- च्छेदन केले जाते. यासाठी कुटुंबियांची परवानगी घेतली जाते.

शवविच्छेदन अहवाल यासाठी महत्त्वाचा गुन्हेगारीतून हत्या झाली असल्यास आरोपीचा शोध लागावा, विम्याच्या पैशाचा लाभ मिळावा, यासाठी शवविच्छेदन अहवाल संबंधित कुटुंबिय व प्रशासनाला आवश्यक असतो.

नातेवाईक भावनिक होतात जवळच्या व्यक्तीचे व नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास शववि- च्छेदन करताना नातेवाईक प्रचंड भावनिक होतात. पार्थिव शरीराची चिरफाड करू नये, अशा त्यांच्या भावना असतात. 

११ महिन्यांत २६५ शवविच्छेदन येथील शवविच्छेदनगृहात गेल्या ११ महिन्यांत जवळपास २६५ व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा अहवाल संबंधित डॉक्टरांनी पोलिस विभागाकडे सुपूर्द केला आहे.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली