शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

या बिनधास्तपणाला जबाबदार काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST

राज्यात व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच शासनाने साेमवार ते शुक्रवार दरम्यान बाजारपेठ उघडण्यावर ...

राज्यात व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच शासनाने साेमवार ते शुक्रवार दरम्यान बाजारपेठ उघडण्यावर प्रतिबंध घातले आहेत. तर शनिवार व रविवारी कडक लाॅकडाऊनचे पालन करायचे आहे. मात्र गडचिराेलीसह जिल्हाभरात काेणतेही निर्बंध पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली शहरातील संपू्र्ण बाजारपेठ साेमवारी व मंगळवारी उघडण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त जेवढी गर्दी बाजारपेठेत राहत नाही. तेवढी गर्दी मंगळवारी उसळली हाेती.

कापड दुकानांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे काही ग्राहकांच्या रांगा लागल्या हाेत्या. मागील आठ दिवसांमध्ये काेराेनाची लाट गंभीर स्वरूप धारण करीत आहे. मंगळवारी एकाच दिवशी सुमारे २० नागरिकांचा मृत्यू झाला तर ३७० काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. अशी गंभीर स्थिती असतानाही नियम ताेडून बाजारपेठ उघडली जात आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र दुकानदारांवरही काेणतीही कारवाई करीत नसल्याने दुकानदारही बिनधास्त झाले आहेत.

बाॅक्स

कापड दुकानांमध्ये शटर बंद करून विक्री

सर्वाधिक गर्दी कापड दुकानांमध्ये उसळली हाेती. दिवसभर दुकानात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद करण्याचा निर्णय स्वत:च दुकानदारांनी करून घेतला. पाच वाजतानंतरही ग्राहकांची गर्दी कायम असल्याने काही कापड दुकानदारांनी ५ वाजल्यानंतर शटर बंद करून कापडांची विक्री केली.

नागरिकांमध्ये लाॅकडाऊनची भीती

राज्यात कधीही लाॅकडाऊन लागू शकते अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. लग्नाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. लाॅकडाऊन लागल्यास कपडे मिळणार नाहीत, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कापड दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळत आहे. तसेच सामान्य ग्राहकही किराणा व इतर वस्तूंची साठवणूक करण्यावर भर देत आहेत.

गुजरी हे गर्दीचे प्रमुख केंद्र

दैनिक गुजरीमध्ये साेशल डिस्टन्सिंगचे काेणतेही नियम पाळले जात नाहीत. व्यापारीवर्ग एकमेकांना लागूनच दुकाने लावतात. रस्तेही अतिशय लहान आहेत. त्यामुळे ग्राहकांची या ठिकाणी माेठी गर्दी उसळते. गडचिराेली शहरातील हे एक गर्दीचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना एकमेकांपासून अंतर ठेवून बसविण्याची गरज आहे. नियमाचा भंग करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.