शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
7
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
8
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
9
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
10
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
12
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
13
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
14
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
15
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
16
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
17
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
18
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
19
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
20
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
Daily Top 2Weekly Top 5

पळसगावात पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: May 17, 2015 02:18 IST

तालुक्यातील पळसगाव येथील पळसगाव येथील पाणीपुरवठा योजनेमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत

आरमोरी : तालुक्यातील पळसगाव येथील पळसगाव येथील पाणीपुरवठा योजनेमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत असल्याने या गावामध्ये यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पळसगाव हे जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावातील बहुतांश नागरिक शेतीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याकडे जनावरेही भरपूर प्रमाणात आहेत. बाहेरचे जलसाठे पूर्णपणे आटल्याने जनावरेही घरीच येऊन पाणी पितात. परिणामी येथील प्रत्येक कुटुंबाला जास्त पाण्याची गरज भासते. पळसगावासाठी पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बांधून दिली आहे. पाणीपुरवठा योजनेची टाकी किन्हाळाजवळील गाढवी नदीच्या तिरावर बांधण्यात आली आहे. या टाकीच्या पाईपलाईन व यंत्रणेत नेहमीच बिघाड होत असल्याने वेळोवेळी पाणीपुरवठा खंडित होतो. यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहेत. नळाचे पाणी बंद पडल्याने नागरिकांना विहीर व हातपंपावर तहान भागवावी लागत आहे. गावातील विहिरींचा मागील अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. परिणामी विहिरीच्या पाण्याचीही पातळी खालावत चालली आहे. पाणीपुरवठा योजनेतील बिघाड दुरूस्त करण्याबाबत अनेकवेळा ग्राम पंचायत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र याकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)