शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा शहरात दोन वेळा नळाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

२३ एप्रिल २०१५ रोजी येथील ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगर पंचायतीची स्थापना झाली; परंतु पाच वर्षे लोटूनही पाण्याची व्यवस्था जशीच्या ...

२३ एप्रिल २०१५ रोजी येथील ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगर पंचायतीची स्थापना झाली; परंतु पाच वर्षे लोटूनही पाण्याची व्यवस्था जशीच्या तशीच आहे. ग्रामपंचायतीच्या काळात नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत; परंतु नळाला अतिशय कमी प्रमाणात पाणी येते व एकच वेळ पाणी येत असल्याने नागरिकांची पाण्याची गरज भागत नाही. मोजक्याच प्रभागांत नगर पंचायतीद्वारे पाण्याचे टँकर सुरू आहेत. इतर प्रभागांतील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, दोन वेळा नळाचे पाणी सोडले जात होते; परंतु यावर्षी मे महिना येऊनही एकदाच नळाला पाणी सोडत असल्याने शहरातील नागरिक नगर पंचायत प्रशासनाप्रति संताप व्यक्त करीत आहेत. नगर पंचायत प्रशासनाचे पाणी या मूलभूत समस्येकडे लक्ष कमी तर सिमेंट रोड व नाली बांधकाम करण्याकडे अधिक लक्ष असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.