अंकिसा परिसरातील चेतालपल्ली परिसरात मुरूमाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचा आरोप श्रीकांत सुगरवार यांनी केला आहे. १० मे रोजी सकाळी ८ वाजता अंकिसा येथे ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे सुगरवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदना ...
शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली असून ही योजना जाचक अटी व शर्तीत सापडल्यामुळे गेल्या तीन वर्षातील एकूण ९९ प्रस्ताव प्रल ...
धडक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेतून मिळणारी विहीर, शेततळे, कृषीपंप आदी छोट्या-मोठ्या सिंचन सुविधांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार, पाच वर्षात घेतला. जलयुक्त शिवार योजनेतूनही जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर ...
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य ...
कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी क ...
लॉकडाऊनच्या काळात गरिबांची परवड होऊ नये म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलपासून पाचशे रुपये प्रती महिना असे तीन महिने पैसे जमा केले जाणार आहेत. २ महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. येथील शाख ...
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळू ...
बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गृहजिल्हा गडचिरोलीत आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत १० हजार ८८ नागरिकांना गृह विलगिकरणात तर ५२१७ नागरिकांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे. संस्थात्मक विलगिकरणात असलेल्या नागरिकांपैकी काही ठिकाणी संंबंधित गाव समित् ...
मुक्तिपथ तालुका चमूने ठिकठिकाणी नगर पालिका, नगर पंचायत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथक, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी अहेरी येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्या ...
कोरोना संचारबंदीची झळ सर्वसामान्य निराधार लोकांनाही बसत आहे. मागील चार महिन्यांपासून शासनाने मानधन मंजूर न केल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शासन व प्रशासन आजना उद्या आपल्या बँक खात्यात मानधन जमा करेल, या अपेक ...