कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पानठेले बंद करण्याचे तसेच किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. परंतु या आदेशाची पायमल्ली करत छुप्या मार्गाने अहेरी तालुक्यात विक्री सुरूच आहे. पानठेले बंद असल्याने जास्त पैसा म ...
गावकऱ्यांनी वेळीच आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली. पेंटिपाका चेक येथील जीर्ण अंगणवाडीच्या इमारतीत एक कुटुंब मागील काही वर्षांपासून वास्तव्यास आहे. ...
तेलंगणा व आंध्रप्रदेशातून स्वगावी परत येणारे अनेक मजूर शनिवारी सायंकाळच्या सुमारास आष्टी येथे पोहोचताच पोलिसांनी चेकपोस्टजवळ थांबविले. परत येणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मागील दोन दिवसांपासून गावाच्या प्रवासाने निघालेल्या मजुरांच्या प ...
गडचिरोली जिल्ह्यात बसमधील एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. केंद्र शासनाने १७ मे पर्यंत संचारबंदी वाढविली असल्याने तोपर्यंत संचारबंदी कायम राहिल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. ...
जिल्ह्यातील तेरा हजार मजूर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात मिरची तोडायला गेले होते. कोरोनाच्या संसर्गमुळे देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले. तीन महिन्यापासून तेलंगणा राज्यात अडकून पडलेले मजूर शनिवार २ मेपासून जिल्ह्यात येणे सुरु झाले. ...
आतापर्यंत मजुरीतून कमावलेले पैसे लॉकडाऊनमध्ये संपले. आता गावी जाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या १७ मजुरांनी व्यक्त केली आहे. ...
सिरोंचा तालुक्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. तालुक्यात सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालय तसेच अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा, झिंगानूर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सिरोंचा तालुका विस्ताराने मोठा असला तरी लोकसंख्या विरळ आहे. लोकसंख्येच्य ...
तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यां ...
पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपला. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठेल, अशी आशा मजूर वर्ग बाळगूण होते. त्यानंतर शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. ३ मे नंतर तरी लॉकडाऊन उठविला जाईल, अशी आशा असताना केंद्र शासनाने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला ...
मुलचेरा ते अंबेला या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मुरूम टाकले जात आहे. शनिवारी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी अचानक भेट दिली असता, मुरूमाची चोरी होत असल्याचे दिसून आले. याबाबतची सूचना दिल्यानंतर नायब तहसीलदार आर. व्ही. तलांडे व तलाठी रामचं ...