वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे या भागातील वीज पुरवठा कधीही खंडीत होतो. पण आता ट्रान्सफार्मरच जळाल्यामुळे वीज पुरवठा पाच दिवसांपासून पूर्णपणे खंडीत आहे. गर्रेपल्ली व आसमटोला येथे आठवड्यातून दोन दिवस नेहमीच वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येला तोंड द् ...
छत्तीसगढ़ राज्यासह लगत असलेल्या कोरची तालुक्यात मिठाचा कथित तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरली आणि मंगळवारी दिवसभर नागरिकांनी बाजारात मिठाच्या खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे बाजारात दुपारी १२ वाजेपर्यतच जवळपास सर्वच विक्रेत्यांकडील मिठाचा साठा संपून त ...
कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. लॉकडाऊनमुळे छत्तीसगड राज्यातील दुकानांमध्ये मिठाचा पुरवठा मागील काही दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे छत्तीसगडवासीयांना मिठाचा तुटवडा जाणवत आहे. छत्तीसगड राज्यातील नागरिकांचे काही नातेवाईक कोरची ता ...
लॉकडाऊनमध्ये शासनाच्या परवानगीनंतर नवीन बांधकामाला सुरूवात झाली. बांधकाम करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु येथील बांधकामात या नियमाचा फज्जा उडत आहे. आलापल्लीतील सर्वात वर्दळीचा अंतर्गत मार्ग म्हणून ज्याची ओळख आहे. त्या मार्गाच्य ...
अंकिसा परिसरातील चेतालपल्ली परिसरात मुरूमाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचा आरोप श्रीकांत सुगरवार यांनी केला आहे. १० मे रोजी सकाळी ८ वाजता अंकिसा येथे ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे सुगरवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदना ...
शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली असून ही योजना जाचक अटी व शर्तीत सापडल्यामुळे गेल्या तीन वर्षातील एकूण ९९ प्रस्ताव प्रल ...
धडक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेतून मिळणारी विहीर, शेततळे, कृषीपंप आदी छोट्या-मोठ्या सिंचन सुविधांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार, पाच वर्षात घेतला. जलयुक्त शिवार योजनेतूनही जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर ...
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य ...
कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी क ...
लॉकडाऊनच्या काळात गरिबांची परवड होऊ नये म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलपासून पाचशे रुपये प्रती महिना असे तीन महिने पैसे जमा केले जाणार आहेत. २ महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. येथील शाख ...