या अपहारात पेठा येथील अपहार ४१ लाखांचा तर तोडका येथील अपहार ६.४ लाखांचा आहे. जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (पंचायत) यांनी यासंदर्भातील अहवाल दिला होता. त्यानंतर संबंधितांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळ ...
खरेदी-विक्री संघाच्या वतीने मार्र्कंडा कंसोबा येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी धान विक्रीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सदर धान खरेदी केंद्रावर आपल्याकडील माल विक्री केला. यावर्षी २० हजार क्विंटल ३२४ किलो धानाची खरेदी झाली. ...
अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या नि ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आदिवासीबहुल १६ जिल्ह्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर सेवा देत असलेल्या २८१ डॉक्टरांना नियमित आरोग्य सेवेत सामावून घेतले जाणार आहे. ...
सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील पाणी नमुने मोफत तपासून दिले जातात. मात्र नगर पंचायती झाल्यापासून अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार शहरांमधील पाणी नमून्याची चार वर्षांपासून तपासणी करण्यात आली नाही. वर्षातून दोनवेळा सा ...
२० जून रोजी कृषी विभागाने यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यात तिवरी गावातील एका कृषी केंद्रावर धाड टाकून बोगस डीएपी खताच्या २०० बॅग जप्त केल्या. त्यानंतर देसाईगंज तालुक्याच्या कुरूड येथे बोगस खत निर्मितीचा कारखाना असल्याचा सुगावा कृषी विभागाच्या अधि ...
इंजेवारी ग्रामपंचायतमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे काम अर्धवट असताना आणि अंतिम मूल्यांकन अहवाल मिळण्याआधीच त्या कामाचे बिल देण्यात आले. यासाठी इंजेवारीचे ग्रामसेवक पी.टी. बन्सोड यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नरचुली ग्रामप ...
अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार शहरांमधील पाण्याचे नमुने ग्रामपंचायती असताना तपासण्यात आले होते. या शहरांचे नगर पंचायतीत रूपांतर झाल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाने या ठिकाणचे नमुने घेणे बंद केले आहे. ...