सिरकोंडा नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याबरोबर येणारा गाळ पाईपासमोर जमा झाला होता. काही प्रमाणात पाईप सुद्धा बुजले होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरूव ...
भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे प ...
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २६ किमी अंतरावर असलेल्या कंबलपेठा परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या नाल्यावर पाईप टाकून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. पु ...
जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळेच मलेरिया, डेंग्यु अशा डासजन्य आजारांचे प्रमाणही या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असते. गेल्या पाच वर्षाच्या मलेरिया रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल ...
गतीरोधक तयार करताना तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र वैरागडात तयार करण्यात आलेला गतिरोधक अतशिय दोषपूर्ण आहे. दोन्ही बाजुला उतार दिला नाही. एखाद्या तलावाच्या पाळीप्रमाणे रस्त्यावर उंचवटा तयार करून ठेवला आहे. गतिरोधकावरून वाहन नेताना वाहनाची चाके एक ...
भामरागड गावातील पाणी तब्बल पाच दिवसानंतर कमी झाले. दुकानदारांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली असल्याने हा मार्ग सुरू झाला आहे. मात्र मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. यातून मार्ग काढ ...
रविवारी पाचजण कोरोना बाधित आढळले. त्यात गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेले तीन जण यामध्ये नवेगाव येथील रहिवासी असलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी, नागपूरवरून आलेला एक, स्थानिक एकाचा समावेश आहे. आरमोरी येथील एक परिचारिका व नागपूर येथून आलेला ...
यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊ ...
आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्याप ...