गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ... ...
एटापल्ली : येथील एसबीआयच्या नियाेजनशून्य कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी गुरुवारी बॅंकेसमाेर धरणे आंदाेलन केले. एक महिन्याच्या आत ... ...
देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात ... ...