शेतीसोबत जनावरे शेतकरी पाळत असतात. त्याची देखभाल करण्यासाठी शेतकरी दरवर्षी सालगडी मजूर वर्षभरासाठी ठेवत असतात. पूर्वी सालगडी मजूर सहज मिळत होते. मात्र, बदलत्या काळानुसार सालगडी मजूर म्हणून काम करण्यासाठी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अ ...
लाॅकडाऊनसाठी शहरात किंवा चाैकात काेणताही पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला नव्हता. तरीही नागरिक स्वत:हून घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. जिल्ह्यात दरदिवशी बाधित काेराेना रूग्णांच्या संख्येत रेकाॅर्डब्रेक वाढ हाेत आहे. वाढलेले बहुतांश रूग्ण गडचिराेली शहरात ...
देसाईगंज तालुक्यातील लोकसंख्येच्या आधारावर व क्षेत्रफळानुसार कुरुड आणि कोंढाळा ही गावे माेठी आहेत. या दाेन्ही गावांत बऱ्याच प्रमाणात लाभार्थ्यांना ... ...
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात रस्त्यांचे जाळे अद्यापही पसरले नाही. ग्रामीण भागात पायवाटेनेच नागरिकांना प्रवास ... ...