जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचे १४ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र शासनाने केवळ ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्यामुळे अनेक काँग्रेस नेते हादरलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागण्यापेक्षा आपल्या ...
भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २८ मधील तरतुदीनुसार जी वने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना संयुक्त वनव्यवस्थापनाकरिता देण्यात आली आहेत. ती वने ग्रामवन म्हणून व्यवस्थापनाकरिता ...
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखूनियंत्रण कार्यक्रमामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्राचे उद्घाटन जिल्हा ...
नागपूर विभागात प्रथमच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आदिवासी विभागाने निर्माण केली आहे. शाळेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...
सगनापूर येथील गावतलाव पूर्णत: पाण्याने भरलेला असतांना ९ आॅगस्टला सकाळी ११ वाजता गावातील काही जणांनी स्वत:चे शेत पाण्यात बुडू नये म्हणून कोणतीही तमा न बाळगता ...
आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर आलापल्लीपासून ५ किमी अंतरावर ट्रक व बोलेरो गाडीत झालेल्या अपघातात अहेरी तालुका टॅक्सी चालकमालक संघटनेचा अध्यक्ष ठार झाल्याची घटना १४ आॅगस्ट रोजी ...
अनुसूचित जमातीत इतर कुठल्याही समाजाला समाविष्ट करू नये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करण्यात यावे, अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आज अहेरी ...
आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पळसगाव उपक्षेत्रातील वनजमीन एफडीसीएमला वर्ग केल्यामुळे वन्यप्राणी तसेच नागरिकांना वनोपजाची उपलब्धी होण्यास अडचण जाणार आहे. ...