लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंचनाअभावी मामा तलाव झाले कुचकामी - Marathi News | Mama Lake became ineffective due to lack of irrigation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गेट व कालव्यांच्या दुरुस्तीसह खोलीकरणाची गरज; निधीची कमतरता

अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता ...

प्राणहिताकाठी ‘स्वच्छतेची वारी’ - Marathi News | 'Swachhtechi Wari' for the sake of life | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शासकीय विभागांपाठोपाठ शाळांचाही सहभाग: निर्माल्य व कचरा केला साफ

या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित क ...

मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी - Marathi News | Due to Medigadda Barrage, benefit to Telangana, Maharashtra is starving | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी

Gadchiroli News गोदावरी नदीवर तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या पाण्यातून वर्षाकाठी दोनच नाही तर तीन पिके घेऊन त्या भागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहेत. ...

अखेर इटियाडाेह धरणाचे पाणी शेतात पाेहाेचले - Marathi News | Finally, the water of Etiadah Dam was seen in the field | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरी, अरसोडा व पालोराच्या शेतीला लाभ

गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. इटियाडोह विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना इटियाडोह धरणाचे पाणी सोडणार आहे, असे सांगून या विभागाने पाणी वसुली करून घेतली. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ् ...

महावितरण नुकसान भरपाई देणार? - Marathi News | Will MSEDCL compensate? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उन्हाळी धान पीक व भाजीपाला करपला : वीज टंचाईचा शेतकऱ्यांनाही फटका

महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून च ...

गडचिरोलीतील चंद्रपूर मार्ग बनलाय सुगंधित तंबाखूचे हब; प्रशासनाची डोळेझाक - Marathi News | chandrapur Marg in gadchiroli has become a hub of illegal scented tobacco | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील चंद्रपूर मार्ग बनलाय सुगंधित तंबाखूचे हब; प्रशासनाची डोळेझाक

चंद्रपुरातून पुरवठा केला जाणारा हा सुगंधित तंबाखू चंद्रपूर मार्गासह गडचिरोली शहरातील काही काही चिल्लर विक्रेत्यांना तसेच चामोर्शी तालुक्यात पुरविला जातो. ...

पूर्व विदर्भातील १९ तालुके नक्षल प्रभावित घाेषित - Marathi News | 19 talukas in East Vidarbha declared Naxal affected | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पूर्व विदर्भातील १९ तालुके नक्षल प्रभावित घाेषित

Gadchiroli News राज्य शासनाने पूर्व विदर्भातील गडचिराेली, गाेंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १९ तालुक्यांना नक्षल प्रभावित घाेषित केले आहे. ...

रस्ता नाही, पूल नाही; छोट्या नावेने धोकादायक प्रवास! दोन राज्यांच्या कात्रीत अडकला सीमेवरील 20 गावांचा विकास  - Marathi News | No road no bridge Dangerous journey by small boat Development of 20 villages stuck between two states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ता नाही, पूल नाही; छोट्या नावेने धोकादायक प्रवास! दोन राज्यांच्या कात्रीत अडकला सीमेवरील 20 गावां

देशातील मागास जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागापर्यंत अजूनही शासनाच्या कोणत्याच योजना पोहोचलेल्या नाहीत. ...

२० गावातील नागरिकांचा छाेट्या नावेने ‘मृत्युप्रवास’ - Marathi News | 'Death Journey' for citizens of 20 villages in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० गावातील नागरिकांचा छाेट्या नावेने ‘मृत्युप्रवास’

Gadchiroli News सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा आणि त्या परिसरातील २० गावांतील नागरिकांना पुलाअभावी गरजेच्या वस्तू, व्यवहार आणि नातेसंबंधासाठी प्राणहिता नदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करत पैलतीरावरील तेलंगणा गाठावे लागते. ...