सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या वतीने गडचिरोली येथील कॅम्पमध्ये दहशतवादविरोधी दिन मंगळवारी पाळण्यात आला. याप्रसंगी अधिकारी व जवानांनी दहशतवादविरोधी शपथ घेतली. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन ...
आलापल्ली-वेलगूर मार्गावरील रामय्यापेठा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ठार आणि दोन जण जखमी तर मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा ते दामपूर दरम्यानच्या वळणावर झालेल्या अपघातात एक वृध्द इसम ठार झाला आहे. तर कुरखेडा तालुक्यात झालेल्या अपघातामध्ये १० जण जखमी झाले ...
एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या राईस मिल दाखवून बनावट दस्तावेजांच्या आधारे आदिवासी विकास महामंडळाशी करारनामा केल्याचे उघड झाल्याने मॉ शारदा स्टिम प्लान्टसोबतचा धान भरडाईचा करारनामा जिल्हाधिकाऱ्यांनी २० मे च्या पत्रानुसार रद्द केला आहे. यामुळे आदिवासी विका ...
मतमोजणीची जबाबदारी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला निश्चित करून देण्यात आली आहे. ही जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. ...
लोकसंख्या वाढीबरोबरच जमिनीचे तुकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतजमिनीची प्रती शेतकरी धारण क्षमता कमी होत चालली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले ४५ टक्के शेतकरी आहेत. ...
आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता शिक्षकांसह प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, त्यांची आरोग्यविषयक सुरक्षितता यासह त्यांच्या अनेक समस्या सोडवून व्यक्तिमत्त्व विकास ...
एटापल्ली नगर पंचायतीमध्ये सफाई काम करणाऱ्या २९ कामगारांची मजुरी दोन महिन्यांपासून मिळाली नाही. तसेच आपल्याला अतिशय कमी मजुरी देऊन कंत्राटदार आपली पिळवणूक करीत आहे. आठ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास तसेच मजुरीत वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशा ...