अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्र ांती योजना आणली आहे. ...
आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होत ...
तालुक्यातील कोटापल्ली-मोयाबिनपेठा मार्गावरील पुलाचे बांधकाम अलिकडेच काही दिवसापूर्वी करण्यात आले. मात्र या कामाचा दर्जा सुमार असल्याने आवागमनासाठी वाहनधारकांना अडचण येत आहे. ...
राज्य शासनाने सर्व सरपंचांचे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये केले आहे. या संदर्भाचा शासन निर्णय ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित करण्यात आला. या जीआरनुसार लोकसंख्येच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातील २९२ सरपंचांना ती ...
गडचिरोली जिल्ह्यात मराठा समाजाची लोकसंख्या नगण्य असली तरी गडचिरोलीत ते आरक्षण काढून ओबीसींच्या वाट्याला देता येणार नाही. परंतू ओबीसींचे आरक्षण कसे वाढवता येईल हे पाहू आणि त्यांना न्याय देऊ, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकार पर ...
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आरमोरी येथे आले असता, त्यांनी गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत ...
२७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरो ...
नागपंचमी हा नागदेवतांचा सण म्हणून ओळखला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने सोमवारला अनेक भाविकांनी नागमंदिर व शिवमंदिरात जाऊन नागदेवतेच्या मुर्तीची पूजा-अर्चा केली. परंतु आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील महादेव पहाडीवर असलेल्या मंदिरात भाविकांना नागपंचमीच ...
यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुरूवातीचे तीन नक्षत्र कोरडे गेले. मात्र त्यानंतर पावसाने जोर पकडला. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसत आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ जून ...
पेसा कायद्यामुळे या जिल्ह्यातील ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे असूनही या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी लोकसंख्येनुसार आरक्षण देण्याची मागणी केली. त्यानुसार या जिल्ह्यातील ओबीसींवरील अन्याय दूर करण्यासाठी पेसा कायद्यात सुध ...