अहेरी तालुक्यात धानपिकाचे जवळपास १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी सुध्दा एवढ्या हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची लागवड केली. यंदाच्या खरीप हंगामात अहेरी उपविभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज काढून शेतात धानपिक ...
दीप टंडन म्हणाल्या, कमीत कमी चुका करत जास्तीत जास्त जलद सेवा देण्याचे कसब जिल्हा बँकेने साध्य केले आहे. त्यामुळेच ही बँक रिझर्व्ह बँकेकडून आयएफएससी कोड पाटकावणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरली. बँकेची सेवा भविष्यात अधिक ग्राहकोपयोगी होईल, असा ...
आरमोरी नगर पंचायत क्षेत्रातील अनेक घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. काही लोकांच्या घरांचे अंशत: तर अनेक लोकांचे घर पूर्णत: कोसळले. अंशत: कोसळलेले घर पावसाळ्यात पूर्णत: कोसळेल या भीतीने निर्गमित करण्यात आले. घरांची पडझड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे ...
आश्रमशाळेचे स्वयंपाकगृह ज्या ठिकाणी आहे, तेथे विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार केले जाते. धान्याचे गोदाम आदींची पाहणी केली. तिथे असलेल्या धान्य, कडधान्य व डाळीचे नमुने घेण्यात आले. प्रत्यक्ष विद्यार्थी व विद्यार्थिनींशी चर्चा करून त्यांच्याकडून समस्या जाण ...
नगरसेवक व शिक्षकांच्या सदर अभ्यास दौऱ्यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या शिक्षण समितीची सभापती वर्षा वासुदेव बट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत न.प. शाळांच्या शैक्षणिक विकासाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. गडचिरोली शहरात नगर पालिकेच्या ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने मानव विकास मिशनच्या नियोजन अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून निधीची तरतूद केली. पहिल्या प्रस्तावातील २ हजार २३१ विद्यार्थिनींच्या सायकलीसाठी एकूण ७८ लाख ८ हजार ५०० रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली. यापैक ...
गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ककोडी येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी २३ जनावरे टीएस-३१-टीओ-७०३ या क्रमांकाच्या सहाचाकी कंटेनर ट्रकमध्ये कोंबून नेली जात होती. दरम्यान भीमपूर नाल्याच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्य ...
यावर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट ६०.३६ टक्के गाठण्यात आले. २३ हजार २५६ शेतकऱ्यांना ९५ कोटी १९ लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा म ...
तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पि ...
सर्वाधिक वनाक्षेत्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक वन्यजीव आणि वनांचे संरक्षण करून ५० वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहात आहेत. मात्र अलिकडे वाघासारख्या वन्यजीवांचे नागरी वस्तीलगत आगमन वाढल्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू झाला आहे. जिल्ह्यातील ...