एटापल्ली-जारांवडी मार्गावर देवदा ते हालेवारादरम्यान असलेल्या झुरी नाल्याच्या जवळची दरड कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून वाहन नेणे धोकादायक आहे. एसटीच्या फेऱ्या बंद असल्या तरी खासगी वाहने या पुलावरून नेली जात आहेत. एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालु ...
शालेय विद्यार्थ्यांना केंद्रीस्तरीय, तालुका व जिल्हा स्तरावर जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणच्या बसेस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद आहेत. धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून ब ...
प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. ...
सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी सदर रॅलीला वसतिगृहातून हिरवी झेंडी दाखविली व रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. या रॅलीमधून नागरिकांना विविध घोषवाक्यांमध ...
आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात प्रामुख्याने धानपिकाची लागवड केली जाते. या भागातील शेतकºयांनी मोठी धडपड करून यंदा धानपिकाच्या रोवणीचे काम आटोपले. मात्र संततधार पाऊस, वातावरणातील दमटपणा यामुळे अनेक ठिकाणच्या धानपिकावर लष्कर अळी तसेच कडाक ...
बँकेतील गर्दी कमी व्हावी, लोकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे, यासाठी बँक प्रशासनाच्या वतीने जिल्हा व तालुका मुख्यालय तसेच मोठ्या गावांमध्ये एटीएमची सुविधा करण्यात आली. मात्र शनिवार व रविवारी दोन दिवस गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅश ...
शहरात सोमवारी दिवसाढवळ्या ३८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. या खुनाच्या घटनेनंतर उसळलेल्या उद्रेकात तीन जण गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, एकाला मरणासन्न अवस्थेत अमरावतीच्या सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्या ...
दुर्गोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी (रविवारी) गडचिरोली पोलिसांनी एक रेखाचित्र सोशल मिडियावर जारी केले. या चित्रात देशाचा तिरंगी ध्वज, भारतीय संविधानासह विविध शस्त्रास्त्र हाती घेतलेली जनशक्तीरूपी दुर्गा नक्षलवादरूपी भस्मासुराचा वध करत असल्याचे दृष ...
सिरोंचा तालुक्यात आरोग्यसेवा योग्य प्रकारे दिली जात नसल्याने रूग्णांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. येथील ग्रामीण रूग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. तसेच गरोदर महिलांना ने-आण करण्याकरिता सुसज्ज रूग्णवाहिका नसल्याने महिलांना त्रास होत आहे. विविध समस्य ...
खर्रा हा विषारी पदार्थ आहे. तो खाल्ल्याने कॅन्सर होतो. तोंडाचा वास येतो. खूप पैसे खर्च होतात. त्यामुळे गावात खर्रा विकू नका. आमच्या पालकांना विष देऊन हिरावून घेऊ नका तसेच लहान मुलांना अजिबात खर्रा देऊ नका, अशी कळकळीची विनंती तालुक्यातील सावली येथील ज ...