आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून धावणारी एस.टी. बस सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास अनियंत्रित होऊन गडीगुडमजवळ असलेल्या आश्रमशाळेनजिकच्या झाडावर आदळली. ...
शेडनेटमुळे उन्हाळ्यात कडक उन्हापासून तर पावसाळ्यात मुसळधार पावसापासून पिकाचे संरक्षण करणे शक्य होते. अनुदानावर शेतकºयांना शेडनेट उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेडनेटचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी शेतकऱ् ...
दुर्गम भागातील नागरिक अनेक आजारांनी त्रस्त राहतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सदर नागरिक उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे दु:खाचे जीवन कंठावे लागते, ही बाब लक्षात घेऊन एफडीसीएमने जिमलगट्टा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील ...
नगर परिषदेने जास्तीत जास्त कर वसुली करावी, असे निर्देश नगर विकास विभागाने तसेच शासनाने नगर परिषदेला दिले आहेत. त्यानुसार नगर परिषद प्रशासन कर वसुलीच्या कामाला लागले आहे. नागरिकांना कर वसुलीबाबतची माहिती व्हावी, यासाठी सध्या मागणी बिल वितरित करण्याचे ...
सर्व ऋतूंमध्ये थंडी हा सर्वात आल्हाददायक ऋतू समजला जातो. थंडीची चाहूल लागताच विदर्भातील गावखेड्यांमध्ये लोककलांना उत येत होता. गावात दिवाळीच्या दिवशी पहिली दंडार सादर केली जात होती. त्यानंतर दंडारींना प्रारंभ होत होता. दंडारीसोबतच गोंधळ, तमाशा, पांगु ...
विसाव्या शतकातील आठव्या दशकापर्यंत आजच्यासारखी अवघ्या काही तासात कापणी-मळणी करून धानरास घरी पोहचविणारी अत्याधुनिक यंत्रे नव्हती. परिणामी अनेक दिवस धानपिकाची मळणी चालायची. अशावेळी शेतातील धानाचे झालेले उत्पादन आणि झालेल्या श्रमातून मुक्तता यांचा आनंद ...
गेल्या काही दिवसातील दिल्ली-मुंबईतील घडामोडींमुळे आता भाजपची सत्ता राज्यात बसणार नाही या भावनेतून भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांनी मुंबईतून जड अंत:करणाने काढता पाय घेतला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्य ...
चामोर्शी-भाडभिडी-हळदवादी-मक्केपल्ली त्यानंतर विकासपल्ली व बाजूने घोटसाठी मार्ग जातो. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील या मार्गाने दररोज आवागमन करतात. घोट हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिक सदर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गाव ...
राज्य सरकारने जुनी पेंशन योजना ३१ ऑक्टोबर २००५ च्या अध्यादेशाद्वारे बंद केली. त्यानंतर १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अंशदायी पेंशन योजना लागू केली. सदर योजना अन्यायकारक असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून झाला व ही योज ...
आधीपासून वादग्रस्त असणाऱ्या शेळके यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. परंतू कारवाई होत नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती. त्यातूनच गेल्या ११ नोव्हेंबर रोजी एका रेती कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने पकडले. यास ...