नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे चुकीच्या दिशेने टाकलेले एक धोकादायक पाऊल आहे, असे मत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. पुरेपूर व सारासर विचार या विधेयकाच्या चर्चेदरम्यान करण्यात आला नाही, असेही म्हटले आहे. निदर्शनेच्या वेळी काँग्रेसच्या का ...
जिल्हा परिषद शाळेला रंगरंगोटी, शाळेची स्वच्छता, थोडीफार दुरूस्ती व इतर किरकोळ खर्च करावा लागतो. शाळेकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन राहत नाही. त्यामुळे शासनाकडून या शाळा अनुदान दिले जाते. पटसंख्येच्या आधारावर शाळा अनुदान दिले जाते. ...
महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून ड ...
देशभरात अतिप्रसंग, विनयभंग व बलात्कार यासारख्या घटना वारंवार घडत असून आरोपींना वेळीच कठोर शिक्षा होत नसल्याने राक्षसी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आरोपी राजेश कांबळे याचेवर बलात्कार करून जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अतिजलद न्यायालयाची स ...
१० डिसेंबर रोजी मंगळवारला धर्मरावबाबा आत्राम यांचे एटापल्ली शहरात आगमन झाले. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली येथे आल्याने त्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला. या कार्यक्रमात त्यांची भेट घेऊन नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनावर एटापल्ली शहरासह बांड ...
लोकमतने वृत्तमालिकेतून या गोलमाल कारभारावर प्रकाश टाकल्यानंतर भागधारक म्हणून यादीत नाव असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी या कंपनीच्या गाई ठेवलेल्या शिवणी येथील फार्मवर संपर्क केला. त्यावेळी काही शेतकऱ्यांना गायी ताब्यात देण्यासाठी पैशाची मागणी केल्याचेही सां ...
राज्य परिवहन महामंडळाची साकोली आगाराची एमएच ४० एन ९५६७ या क्रमांकाची बस गडचिरोली मार्गे चंद्रपूरला जात होती. बसमध्ये देसाईगंज येथून लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील भाग्यश्री महेंद्र राऊत ही गरोदर माता आरमोरीकडे यायला निघाली. देसाईगंज येथून बस सुटल्य ...
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी तीन प्लॅटफार्म आहेत. प्रत्येक प्लॅटफार्मवर जाण्यासाठी उडाणपूल बनविण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशी उडाणपुलावरून न जाता शॉर्ट कट मारत खालूनच रेल्वे रूळ पार करून पुढे जातात. पण कध ...
पशुसंवर्धन आयुक्तालयाने कोणतीही शहानिशा न करता ज्या पद्धतीने घाईघाईने सदर कंपनीला लाखमोलाच्या ३८३ गाई बहाल केल्या त्यावरून हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. गायींना ठेवण्याची योग्य व्यवस्था, सोयी-सुविधा नसताना त्याबाबत कोणतीही शहानिशा न ...