चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी पं. स. सदस्य धर्मशीला सहारे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात तालुक्यातील एकूण ९६ शाळा सह ...
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील सागवान प्रसिध्द आहे. जंगलाच्या माध्यमातून शासनाला शेकडो कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होते. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावांमध्ये मूलभूत सो ...
लष्कराच्या फ्रिजवल गाई शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात सोमवारी (दि.१६) येथील वळू माता संगोपन केंद्रात झालेली बैठक कोणत्याही ठोस निष्कर्शाविना संपली. यावेळी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने त्यांच्याकडील गाई शेतकऱ्यांना देण्यासाठी आताप ...
आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयात श्री संत जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, विदर्भ तेली समाज महासंघ, संताजी सोशल मंडळ व समस्त तेली समाजाच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व ...
भारतीय लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासोबतच त्या दुधाच्या संकलनातून ‘गोंडवाना’ दूध ब्रँड निर्माण करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला ३८३ गायी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण दोन महिन्यात कोणत ...
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सुध्दा अधिक आहे. जिल्हाभरातील सुमारे १ लाख २२ हजार ६६८ नागरिकांना अनुदानाचे वितरण केले जाते. लाभार्थी निवडीची प्रक्रिया ...
अहेरी पंचायत समिती अंतर्गत कमलापूरपासून केवळ चार ते पाच किमी अंतरावर लिंगमपल्ली हे गाव आहे. सदर गाव रेपनपल्ली गटग्रामपंचायत अंतर्गत येते. या गावात आदिवासी समाज व एनटी प्रवर्गाचे लोक वास्तव्य करतात. येथे ४० ते ५० घरे आहेत. सदर गावातील विद्यार्थ्यांसाठ ...
गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ ...
वन विभागाच्या जमिनीमुळे परवानगी मिळण्यास विलंब लागत आहे. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये केंद्र शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर ...