संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३१ व्या पुण्यतिथी निमित्य आरमोरी येथे साई दामोदर मंगल कार्यालयात तेली समाज मेळावा व वर-वधु परिचय मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद््घाटन तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनराव फंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस ...
तिरूपती मोंडी रंगारी, चिन्ना गंगाराम गावडे, सचिन बाजीराव गावडे, राजू परदेशी सिडाम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चार आरोपी फरार आहेत. १८ जानेवारीच्या रात्री आरोपींनी शिकार करून त्याचे मांस जंगलातच शिजवून जेवन करीत होते. याबाबतची माहिती वन विभाग ...
जिल्ह्यात इंटरनेट व वीज सेवा प्रत्येक गावात पोहोचविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, अंगणवाडी सुविधांवर विशेष चर्चा केली. पुढील दोन आठवड्यात सर्व विभागांची कामे समजून घेतली जातील. इतर जिल्ह्यांच ...
अॅड.राम मेश्राम यांनी ना.वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाला अडचणीच्या वेळी कसे तारले हे सांगून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यालाच डावलण्याचा प्रयत्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाल्याची खंत व्यक्त केली. डॉ.उसेंडी यांनी वडेट्टीवार यांना मिळालेल्या ओबीसी खात् ...
आलापल्ली येथील क्रीडा संकूल भवनात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाचही तालुक्यांचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियं ...
गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आयोजित ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार देऊन ना.वडेट्टीवार यांचा शनिवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, नगरा ...
ज्या नगरसेवकांना सभापती पद अजूनर्यंत मिळाले नाही. त्यांना संधी देऊन सभापती पद बनविण्यात यावे, असा विचार मांडण्यात आला. मात्र यावर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला. काही नगरसेवक फारसे सक्रीय नाही. अशा नगरसेवकांकडे सभापती पद देऊन काहीच फायदा ...
भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्र ...
फवारा चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली तसेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. सीएए कायदा रद्द करावा तसेच एनआरसी विधेयक पारित करू नये. सीएए विरोधात दिल्ली येथील जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन के ...