महसूल विभागामार्फत सदर शिबिरात १०० लाभार्थ्यांना जातीचे दाखले, ३२ नागरिकांना राशनकार्ड, मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी आर.पी.सिडाम, संचालन व आभार जिमलगट्टाचे तलाठी सचिन मडावी यांनी मानले. आर.पी.सिडाम यांनी जाती ...
चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या विरूद्ध बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग तयार होत असून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान येथे यंत्राच्या सहाय्याने गतीने खोदकाम सुरू आहे. रस्त ...
पीएम किसान योजनेमार्फत शेतकºयांना कर्ज पुरवठा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून प्रशासन व बँकांना प्राप्त झाल्या आहेत. विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांनी किसान क्रेडीट कार्डमार्फत सुविधा द्याव्यात, यासाठी प्र ...
नरसिंहपल्ली येथील महिला दारूविक्री बंद करण्यासाठी एकवटल्या आहेत. गावात दारूबंदीचा ठरावही घेण्यात आला आहे. असे असतानाही जवळपास पाच विक्रेते तेलंगणा येथून दारूची तस्करी करून चोरून लपून विक्री करतात. विक्रेत्यांना अनेकदा नोटिस देण्यात आली आहे. तसेच विक् ...
दारू पिऊन बस चालविणाऱ्या चालकावर घोट पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रभाकर सावरकर (३७) असे एसटी चालकाचे नाव आहे. सदर बस गडचिरोली आगाराची आहे. ही बस घोट येथे रात्री मुक्कामी होती. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान विकासपल्लीला जातो, असे सांगून बस न ...
केंद्र शासनाने आलापल्ली-भामरागड-लाहेरी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. या महामार्गावर हेमलकसा ते भामरागडदरम्यान पर्लकोटा नदी आहे. सदर नदी अगदी भामरागडला लागून आहे. या नदीवर असलेला सद्यस्थितीमधील पूल १९८५ मध्ये बांधला होता. या पुलाची उंची ...
कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष देऊन अनेकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडणाºया सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम या कंपनीने गडचिरोलीसोबत राज्यातील अनेक जिल्ह्यात आपले जाळे पसरविले आहे. ...
गडचिरोली जिल्हा सहकारी बँक ५५ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम भागापर्यत ४ लाख ३० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा देत आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बँकेने आपली सेवा अधिक लोकाभिमुख केल्याने ग्रामीण नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळ ...
आदिवासी सेवा सहकारी संस्था उडेरामार्फत धान खरेदी केंद्र चालविले जात आहे. या केंद्राचे संचालक २० टक्के कमिशन घेऊन व्यापारी वर्गाचे धान खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हा प्रकार थांबवावा अन्यथा संचालकांवर नक्षलवाद्यांमार्फत क ...