आरोग्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निभावत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये रक्तदान शि ...
रुग्णांची हेळसांड होत असते. आता कोरोनासारखे महाभयंकर संकट आले असून याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यापलिकडेही जिल्ह्यात असलेल्या दवाखान्याची आरोग्य सेवा पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून सुदृढ करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा निवड समिती ...
ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदे ...
आपल्या शेतात पिकलेली दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी आणून गावकऱ्यांच्या स्वाधीन करणाची दानत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने दाखविली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उद्रेकसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. रिक्तपदांमुळे खिळखिळी झालेल्या आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त २१० पदे तातडीने भरण्या ...
तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली. ...
कोरोना आजाराचे संकट हा दैवी प्रकोप ठरवून तो दूर करण्यासाठी सामूहिक पुजाअर्चना करण्याचा प्रयत्न कुरखेडा तालुक्यातील पळसगड येथे काही लोकांकडून झाला. परंतू याबाबतची कुणकुण लागताच तहसीलदारांनी पोलीस व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत गावकऱ्यांची समजूत काढत सामूहिक ...
जिल्हा सामान्य रूग्णालयात मेडीसीन २, सर्जिकल २, कॅज्युलिटी व आयसीयूसाठी १ वार्ड आहे. नेत्र रूग्णांसाठी स्वतंत्र इमारत आहे. केमोथेरेपी व डायलेसीससाठी स्वतंत्र वार्ड आहे. याशिवाय इतरही वार्ड आहेत. येथील रूग्णांना सुविधांअभावी त्रास होऊ नये, यासाठी १०० ...
गडचिरोली जिल्ह्यात संकरित आंब्यांच्या फळबागा फार कमी प्रमाणात आहेत. गावठी आंब्याची झाडे आहेत. तसेच काही गावांमध्ये आमराई आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होताच आबालवृद्धांचे लक्ष आमराईकडे जाते. जानेवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येते. मोहरामु ...