घोट-रेगडी हा चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचा व अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गाची दुरूस्ती न झाल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती कर ...
मुक्तिपथ तालुका कार्यालयाच्या वतीने चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, पंचायत समिती सद ...
१० पेक्षा जास्त गावांना बसत असल्याने नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी आमदार धर्मरावबाबा यांनी सोमवारी या प्रकल्पात ‘डुबकी लगाओ’ आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. लवाजम्यासह ...
खराब रस्त्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली, तेव्हापासून अद्यापही व्यंकटापूर-आवलमरी-रेगुंठा बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या मार्गे बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इ ...
नगर पंचायत निवडणुकीला उभ्या असलेल्या सर्व प्रभागातील उमेदवारांनी नागरिकांनी विविध आश्वासने देऊन नगरसेवकपद पदरात पाडून घेतले. मात्र त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण होऊ शकली नाही. कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा यासारख्या लहान ग्रामपंचायतींनी हायमास्ट ...
हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे. झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या ...
सी-६० पथकातील जवान परत येत असताना छत्तीसगडच्या सीमेतील मौजा घमंडी व लाहेरीपासून ४० किलोमीटरवर असलेल्या फोदेवाडा जंगल परिसरात वारंवार त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ...
वन्यजीवांनी हल्ला केल्यास वन विभागामार्फत जखमी व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये आता रोही (निलगाय) व माकड (वानर) यांचा समावेश करण्यात आला असून या दोन वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमींना अर्थसहाय्य देण्याची तरतूद शासनाने केली आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने ...
शिष्यवृत्तीचा पहिला पेपर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ठेवण्यात आला होता. पाचव्या वर्गाचे विद्यार्थी पहिल्यांदाच वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा देत असल्याने त्यांना रोल नंबर, नाव व इतर बाबी लिहिताना अडचण होऊ शकते. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना १०.३० वाजताच ...