ज्येष्ठ नागरिक नारायण वाकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सांजमाडिया संस्थेचे अध्यक्ष रूपलाल गोंगले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर १८४ रूग्णांना मोफत चष्मे व औषधी वितरित कर ...
धानोरा येथील खरेदी केद्रावर १३ फेब्रुवारीपर्यंत ६ हजार २०० क्विंटल धान खरेदी झाली होती. परंतु गोडावून भरल्याने खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी आपला धान खरेदी केंद्राच्या आवारात आणून टाकला होत ...
लोकमत समुहामार्फत महिला व शहीद कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातून कुटुंबियांना धीर मिळत आहे. वीर माता व भगिनींच्या अंगी विविध गुण आहेत. त्यांचा व्यक्तीमत्व विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी लोकमतचा हा सखी महोत्सव उपक्रम अतिशय स्तुत् ...
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने येथील मजूर शेतीवर अवलंबून राहतात. शेतीच्या माध्यमातून जवळपास चार महिन्याचा रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगार हमी योजनेच्या कामांवर अनेक मजूर जातात. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांचे ग्रामीण भागातील नागरि ...
वनहक्क कायदा व पेसाअंतर्गत आदिवासी बांधवांना तसेच ग्रामसभांना वनोपज संकलित करून त्याची विक्री करण्याच्या कामास आलापल्ली येथील वन विभागाच्या कार्यालयाकडून मनाई केली जात आहे. वनोपजाबाबत या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात उपवनसंरक्षकाकडून उदासीनता दिसून ये ...
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे विधायक कामे व पक्षाची ध्येय-धोरणे प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी तरु ण पि ...
नागपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात ट्रकने अवैध गिट्टी आणली जात असल्याची गोपनीय माहिती गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने एमएच ४०, एके ५६५६ व एमएच ४० एके २५०० या क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग क ...
महाशिवरात्री यात्रेनिमित्त चामोर्शी तालुक्यात पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना बेकायदेशिरपणे दारूसाठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पथकाने भेंडाळा येथील आरोपी पंढरी चिरकुटा भोयर याच्या घरी धाड ...
शेतीसाठी सर्वाधिक भूजलसाठ्याचा उपसा होते. त्यामुळे भूजलसाठा कमी होत चालला आहे. सुक्ष्म सिंचनाची साधने वापरल्यास कमी पाण्यामध्ये अधिकाधिक पीक घेणे शक्य होते. मात्र सुक्ष्म सिंचनाची साधने शेतकरी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाने ८० टक्के अनुदानावर स ...
गृहमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ना.देशमुख पहिल्यांदाच गडचिरोलीत आले. हैदराबादवरून हेलिकॉप्टरने येथे आल्यानंतर त्यांनी विश्राम भवनात विविध संघटनांच्या वतीने निवेदने स्वीकारून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस ...