अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराल ...
प्रविण दिवटे (२५) रा. वैरागड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रविण दिवटे या युवकाचे लग्न जुळले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडून २५ मार्च ही लग्नाची तारीखही निश्चित झाली. नवरदेव मुलगा लग्नाच्या तयारीसाठी लागला. वरात नेण्यासाठी वाहनांची बु ...
उच्च शिक्षित असलेल्या टिकले दाम्पत्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले होते. मात्र वर्षभरातच ते गळून पडले. यामुळे खचून न जाता मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी एक लहान मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव आयुष ठेवले. प्रा. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ ...
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी यशस्वी महिला बचतगटांचा आवर्जुन उल्लेख केला. बचतगटातील काही सदस्य महिला मोठमोठे उद्योग करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. नावीण्यपूर्ण योजनांचा लाभ घेऊन महिला विकासात पुढे येत आहेत, असे सांगितले. याप्रस ...
वनकायद्यामुळे अडलेल्या या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प तब्बल ३० ते ४० वर्षापूर्वीचे आहेत. या सात प्रकल्पांमध्ये एकूण ३४८ दलघमी जलसाठा होऊन त्यातून ४८ हजार ७३८ हेक्टर सिंचन होऊ शकते. त्यासाठी ३८८७ हेक्टर वनजमिनीची गरज पडत आहे. वनबाधित प्रकल्पांपैकी तुलत ...
अनेक लहानमोठ्या नक्षली कारवाईत सहभागी असलेल्या विलास कोला (४४) या कट्टर नक्षलवाद्याने शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास धानोरा तालुक्यातील सातगाव येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ...
याप्रसंगी ग्रंथदिंडीचा शुभारंभ सचिन अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राघवेंद्र मुनघाटे व आर. पी. निकम यांनी खांदा देऊन ग्रंथ दिंडीला मार्गस्थ केले. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली. दरम्यान आयोजित कार्यक्रमात आर. ...
गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजला ६९६ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. १० हजार १९९ हेक्टर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम निधीअभावी आणि सुधारित मान्यतेअभावी अडले होते. ते आता मार्गी लागले आहे. वैनगंगा नदीच्य ...
सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, चतुर्थ कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील सुधारित भत्ते लागू करावे, केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याची रक्कम तत्काळ मंजूर करावी, वेतनातील त्रूटी दूर कराव्या, भाववाढीवर उपाययोजना करा, कं ...
गडचिरोली शहरात नगर परिषदेमार्फत नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जाते. प्रत्येक नळ जोडधारकाकडून नगर परिषद दीड हजार रुपये प्रती वर्ष कर गोळा करणार आहे. २०२०-२१ या वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून १ कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. पाणीपुरवठ्यावर व ...