दोन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे दोन संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून तत्काळ तिथे संसर्ग टाळण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या. आता त्या संशयिताचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे. संपूर्ण जिल्हाभर ...
देशात वर्तमान स्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघून जमावबंदी व संचारबंदीचा उल्लंघन करू नये यास्तव देसाईगंज शहराच्या तब्बल आठ वॉर्डातून पोलिसांनी रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्य ...
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून तालुकास्तरावर प्रत्येक तालुका मुख्यालयी शिव भोजन सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गडचिरोलीच्या धर्तीवर आरमोरी, कुरखेडा व वडसा या ठिकाणी शिवभोजनाचे प्रस्ताव आले होते. त्यांची तपासणी करून त ...
खबरदारीचा उपाय म्हणून या गावाकडे जाणारे संपूर्ण रस्ते सिल करण्यात आले आहेत. आलापल्ली ते अहेरी, आलापल्ली ते आष्टी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. गावात जाणाऱ्या चारही मार्गांवर पोलीस विभागाने तपासणी नाके उभारले आहेत. पोलीस कर्मचारी नागेपल्ली येथे कुणा ...
मागील काही दिवसांपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. वारंवार सूचना देऊनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरायचे. परंतु आता विनाकारण फिरणाऱ्यांवर ५०० रूपये व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर १०० रूपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ...
देचलीपेठा पंचक्रोशीतील १६ गावातील नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीनुसार किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून उपयोगात आणले जाणारे ट्रॅक्टर, मिक्सर व इत ...
गोंडवाना विद्यापीठाच्या कायद्यानुसार नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी करावी लागते. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या ४ एप्रिलच्या सभेत यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या २८ एप ...
मागील १५ वर्षांपासून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे यांच्या नेतृत्त्वात व पुढाकाराने किन्हाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने व रक्ताची आवश्यकता असल्याने हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, काहीकंत्राटदारांनी अतिदुर्गम भागात काम सुरूच ठेवले. याचाच गैरफायदा घेत नक्षल्यांनी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...