कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता सदर निर्बध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यात जीवनावश्यक वस्तूंसह इतर मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली. म ...
यवतमाळ जिल्ह्यातील खापरी, पिंपळशेंडा, करणवाडी आदी गावातील गोरखनाथ समाजबांधव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात विविध फिरता व्यवसाय करण्याकरिता येतात. १५ दिवसांपूर्वी भटक्या जमातीचे हे ४० कुटुंब चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे आले. रामाळ ...
कोरोनामुळे बंदिस्त झालेल्या नागरिकांसोबतच भटक्याविमुक्त जमातींचेही हाल होत असलेले पाहून एका युवकाने घरातील धान्याची पोती बाहेर आणून या नागरिकांना वाटून दिली. ...
दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी काही भाजीपाला व किराणा दुकानदारांनी चुन्याने चौकोनी तर काहींनी वर्तुळ आखले आहे. त्याच ठिकाणी उभे राहून ग्राहकांना सामान घ्यायचे आहे. दुकानाजवळच्या वर्तुळातील ग्राहकाला वस्तू मिळाल्यानंतर मागे असलेला ग्राहक ...
सामाजिक दायित्वातून कोरोनाबद्दलची जनजागृती करणारे संदेश पाठवून वर-वधू पक्षाच्या मंडळींनी संवेदनशिलतेचा परिचय दिला. ‘गरीबाच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न’ अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या विघ्नाने गरिब किंवा श्रीमंत असा भेद न करताच सर्वा ...
भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपकुमार कमल यांनी आपल्या टीमला सदर झोपड्यांच्या वस्तीमध्ये पाठवून आरोग्य तपासणी करून घेतली. लॉकडाऊनच्या काळात आपण कुठेही जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही गावाल ...
शिक्के मारलेल्या लोकांनी किमान १४ दिवस इतर लोकांच्या संपर्कात येवू नये. त्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी त्यांचा संपर्क कमी करून संबंधितांना संसर्गाबाबत गांभिर्यता पटवून द्यावी आणि त्यांना घरात राहण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून क ...
मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठक घेऊन अशा नागरिकांविरोधात कडक पावले उचलून कडक कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिले. तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक ...
आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाडा, मोहझरी, मानापूर, देलनवाडी येथील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. डिसेंबर महिन्यात खरीप हंगामातील धान पिकाची हानी झाली. मात्र शेतकऱ्यांनी आशा सोडली नाही. पुन्हा रबी हंगामात उन्हा ...