शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अनेक शेतकरी पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजूनही पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.राेगानेे पिकांचे नुकसान झालेल्यांचा विचार विमा कंपनीने केला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रती हेक्टरी ६६८ रुपये भरून खरिपातील पिकांचा विमा काढला. त्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीची एजन्सी देण्यात आली. विमा एजन्सीकडून आलेल्या पत्रानुसार शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, पंचनामा अहवाल, हिस्सेदाराचे संमतीपत्र कंपनीकडे सादर केले.

ठळक मुद्देकेवळ महापुराचा फटका बसलेल्यांना लाभ

  लाेकमत न्यूज नेटवर्कचामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात पीक लागवडीसाठी सेवा सहकारी साेसायटी मार्फत बँकेकडून पीक कर्ज घेत असतात. पीक कर्जाच्या रकमेतून पीक विका रक्कम कपात करून शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाते. यावर्षी खरिपातील पिकांना महापूर व राेगाचा प्रचंड फटका बसला. मात्र केवळ महापुराच्या फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्यातील बरेच शेतकरी अजूनही पीक विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.राेगानेे पिकांचे नुकसान झालेल्यांचा विचार विमा कंपनीने केला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रती हेक्टरी ६६८ रुपये भरून खरिपातील पिकांचा विमा काढला. त्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीची एजन्सी देण्यात आली. विमा एजन्सीकडून आलेल्या पत्रानुसार शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, पंचनामा अहवाल, हिस्सेदाराचे संमतीपत्र कंपनीकडे सादर केले. मात्र शेतकऱ्यांना विम्याच्या लाभाची रक्कम अजूनही मिळाली नाही. शासन व प्रशासनाचे धाेरण चुकीचे असल्याचा आराेप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. चामाेर्शी तालुक्यातील अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. 

वातावरणाच्या बदलामुळे पिकांचे नुकसानसध्या खरीप हंगामातील भाजीपाला व कडधान्य पिके जाेमात आहेत. मात्र अधूनमधून ढगाळी वातावरण राहत असल्याने पिकांवर परिणाम हाेत आहे. विविध प्रकारची कीड व राेगाचा प्रादुर्भाव तूर, उडीद आदी पिकांवर दिसून येत आहे. एकूणच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमी दुष्काळाच्या संकटात सापडत आहे. शासनानेही अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा