शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

काेराेनाकाळात पाणपोईकडे सामाजिक संस्थांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:46 IST

दरवर्षी उन्हाळा सुरू होताच गावोगावी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थांकडून पाणपोया सुरू केल्या जात होत्या. वाटसरूंची तृष्णा तृप्ती व्हावी, ...

दरवर्षी उन्हाळा सुरू होताच गावोगावी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थांकडून पाणपोया सुरू केल्या जात होत्या. वाटसरूंची तृष्णा तृप्ती व्हावी, ही यामागची चांगली भावना होती म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी प्याऊ लावताना दिसत होते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन, संचारबंदी आदींमुळे रहदारी, नागरिकांची संख्या कमी झाली आहे. मात्र, इतर कालावधीत नागरिकांची बसस्टॅण्ड, कार्यालये आदी ठिकाणी नागरिक ये-जा करत असतात. त्यावेळी नागरिकांना तहान भागविण्यासाठी पाणपोईची नितांत गरज असते. काही वेळा उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या असते, तरी पण पाणपोया लागायच्या. आता मात्र पाणपोया शहरासह तालुक्यात दिसेनाशा झाल्या आहेत. काही वेळा राजकारणी मंडळी फोटोसेशनपुरती पाणपोई सुरू करायचे, नंतर पाणपोईकडे दुर्लक्ष करायचे. असे अनेकदा घडले. कारण काय तर पाणपोईसाठी एक मजूर, माठ, ग्लास आदींचा खर्च येतो. यामुळे पाठ फिरवली जात आहे. सामाजिक भावनेतून पाणपोई लावणे आता लुप्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले हॉटेलसुद्धा बंद आहेत, त्यामुळे पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.