विधानसभा निवडणुकीत ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६ उमेदवार शिल्लक असून, या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिलीप बनकर यांच्यातच खरी लढत होण्याची चित्रे आहेत. ...
व र्ष होते १९७२. विधानसभेच्या निवडणुका. केंद्रप्रमुखाने विचारले आजी मत कुणाला द्यायचं? आजीचे उत्तर , ‘इंदिरा गांधीला’. ‘आजी इथे इंदिरा गांधी उमेदवार नाहीत.’ ‘मग मला मत द्यायचं नाही, मी चालले.’ ...