भाजपची देशात सत्ता आली तर ते राज्यघटना बदलतील असे सातत्याने सांगितले जाते, मात्र सर्वप्रथम राज्यघटना बदलण्याचे पाप कॉँग्रेसनेच केले. राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असतानादेखील जम्मू आणि काश्मीरसाठी ३७० कलम घुसवण्यात आले होते आणि तेच आ ...
प्रत्येक निवडणुकीत सुरुवातीला तिरंगी-चौरंगी वाटणारी निवडणूक शेवटी दुरंगीच होत असल्याने यंदाही निफाडमध्ये दोन पारंपरिक घराण्यांमधील वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे. ...
बिगफाइट म्हणून येवला विधानसभा मतदारसंघ सध्या राज्यात चर्चेत आहे. सन २००४ पासून गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये मतदारसंघातील जनतेने राष्टÑवादीतील हेविवेट नेते म्हणून छगन भुजबळ यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव नसताना केवळ भुजबळ यांच्या वि ...
प्रचारासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने सुमारे चार लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे बाकी आहे, कोणत्या प्रभागात कधी रॅली काढायची, याबाबतच्या नियोजनाची चिंता उमेदवारांना पडली आहे. मतदारांना आपलेसे करण् ...
निवडणुका जाहीर झाल्यानंतर अगदी अर्ज भरण्यास प्रारंभ होईपर्यंत युती, आघाडी, वंचित आघाडीने त्यांचे निर्णय प्रारंभी गुलदस्त्यात ठेवून अखेरच्या क्षणी जाहीर केले. मित्रपक्षांबरोबर केलेली युती आणि आघाडीचा गवगवा तर भरपूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात मित्रपक् ...
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरदेखील प्रचाराचे वॉर चांगलेच रंगले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत अतिउत्साहातून आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकार घडले असून, अशाप्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या जवळपास साडेसहाशे तक्रारी आत्ताप ...
नोटाबंदी, जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार बुडाला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. येत्या काळात व्यापाऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू, अशी हमी विकास ठाकरे यांनी दिली. ...
व्रिधानसभेची रणधुमाळी चालू आहे. शहरातील विविध पक्षांतील नेते, पुढारी, कार्यकर्ते आपापल्या परीने ‘पक्षादेश’ मानून ‘अधिकृत’ उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. आता उघड प्रचार करण्याचे अवघे सहा दिवस बाकी असल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे. त्यात रविवार सु ...