शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

आजपासून राज्यातील ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 11:44 IST

मुंबईतील शाळांबाबत अद्याप निर्णय नाही

ठळक मुद्देमुंबईतील शाळांबाबत अद्याप निर्णय नाही पालक व संस्थाचालक, मुख्याध्यापक संभ्रमात

आज २७ जानेवारी २०२१ पासून राज्यातील इ. ५ वी ते ८ वी च्या शाळा पूर्ण काळजी व खबरदारी घेऊन सुरू होत आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून चला मुलांनो चला शाळेकडे चला ...आशयाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सुरुवातीला नववी ते बारावी आणि आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या आहेत. मात्र मुंबईतील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप काहीच निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून घेण्यात आला नसल्याने पालक व संस्थाचालक, मुख्याध्यापक संभ्रमात आहेत. 

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या मागील पत्रकाप्रमाणे १६ जानेवारीपासून पुढील निर्देशांपर्यंत मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या तरी मुंबईतील शाळा कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाडTwitterट्विटर