CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
'भांडा सौख्यभरे' या न्यायाने भाजप आणि शिंदेसेना यांची प्रचार सभांमधून सुरू असलेली भांडणे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेपेक्षा भारी आहेत. ...
'प्रसंगी जीव देऊ, पण एकही झाड तोडू देणार नाही, कुंभमेळा झाला नाही तरी चालेल, पण झाडे तोडू देणार नाही....' 'आता तपोवनातील झाडांना स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर त्यांनी भाजपत प्रवेश केला पाहिजे...' असे काही गंभीर, काही विनोदी मीम्स सध्या सोशल मीडियावर व ...
अमूर फाल्कन प्रजातीच्या तीन शिकारी पक्ष्यांचा प्रवास नुकताच ट्रॅक करण्यात आला. त्यांनी दिवसाला सरासरी हजार किलोमीटर प्रवास केला! ...
तुम्ही कुणासाठी वेळ द्या. तुम्हाला जेव्हा मदतीची गरज वाटेल तेव्हा कुणीतरी तुमच्यासाठी वेळ देईल. वेळेचा हा जमा-खर्च तुमच्या 'खात्यात' जमा होईल ! ...
आपल्या देशातील वैद्यकीय शिक्षणाला जगभरात प्रतिष्ठा आहे. मात्र या घटनांनी संपूर्ण व्यवस्थेचा पाया हादरवून टाकला. ...
काळजीवाहू कर्णधारपद सांभाळणाऱ्या ऋषभ पंतने अतांत्रिक फटकेबाजी करत अक्षरश: स्वत:चा बळी दिला. ...
विरोधी पक्षांकडे नेते आहेत; पण त्यांना वजन नाही. घोषणा आहेत; पण त्यात चमक नाही. विरोधकांना ऐक्य हवे आहे; पण व्यक्तिगत झेंड्याखाली. कसे जमेल? ...
फडणवीस आणि शिंदे यांच्यात लंकादहनावरून कलगीतुरा रंगला. भविष्यात महायुतीत ‘महाभारत’ घडल्यास मुळाशी ‘रामायण’च असेल. ...
आपल्याच मर्जीचे अन्य प्रशिक्षक, हर्षित राणासारख्या खेळाडूंवर सतत मेहेरबानी यासह सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे संघात केवळ ऑलराऊंडर खेळवण्याचा अट्टाहास. ...
सध्याच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणात मानवतेच्या धर्माची आठवण करून देणारी परखड भूमिका मांडण्यासाठी धारिष्ट्य लागते. ऐश्वर्या राय-बच्चनने ते दाखवले! ...