लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्...  - Marathi News | Argentina was shocked by the 'live' murder of young women! 'Friends' turned into beasts, cut off young women's fingers, pulled out their nails and... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 

आत्यंतिक वेदनेनं आणि छळानं या तरुणी जिवाच्या आकांतानं किंचाळत होत्या, रडत होत्या, आम्हाला जाऊ द्या, म्हणून विनवण्या करीत होत्या, हातापाया पडत आपल्या प्राणांची भीक मागत होत्या, पण ते पाषाणहृदयी ‘मित्र’ या छळाचा आनंद घेत होते. ...

पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे? - Marathi News | How many times do you have to put Pakistan's tail in a tube? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?

मुळात पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे असे ठरले होते, तर हस्तांदोलन न करण्यातून, चषक न स्वीकारण्यातून आपण काय साध्य केले? ...

स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन - Marathi News | From the kitchen to the ministry: If it is 'foreign', it is thrown out! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन

जागतिकीकरणाच्या नावाखाली गुलाम व्हायचे की बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन सुरू करायचे, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. ...

संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार - Marathi News | Editorial: Panchnama of sensitivity! Now not only the economy, but also the government's mind will be tested | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार

पावसामुळे शेतीमातीचा, पिकांचा आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालेला असताना, नेमक्या याच अवकाळी आवर्तनात गावशिवारातील माणसांच्या व्यथा, वेदनांचे भेदक चित्रण करणारा भास्कर चंदनशिव यांच्यासारखा ‘कथाभास्कर’ काळाच्या पडद्याआड जावा, नियतीचे हे कसले प्रा ...

महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं? - Marathi News | Forced sterilization of women; Forgiveness after 60 years! What happened to 4500 women in Greenland? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?

महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं? ...

मंगळावरील जीवन : मानवी उत्सुकतेला नवे पंख! - Marathi News | Life on Mars: New wings for human curiosity! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंगळावरील जीवन : मानवी उत्सुकतेला नवे पंख!

नासाने नुकतीच एक घोषणा केली आहे. त्यामुळे मंगळावर कधीकाळी खरेच जीवन होते का आणि मंगळावर माणूस घर करेल का, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.  ...

मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार? - Marathi News | Diplomacy is the medicine! What will happen to Indian pharma companies with Trump's 'tariff bomb'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?

पावसाने जनजीवन विस्कटून टाकले आहे. तिकडे ट्रम्प यांच्या धोरणांनी जगाची व्यवस्थाच बिघडवून टाकली आहे. ...

थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का? - Marathi News | Leh Violence Who started this fire in the cold desert? Why the violence even when talks with the central government are ongoing? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?

चीनच्या सीमेला लागून असलेले लडाख अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. येथे शिजत असलेले कोणतेही षड्‌यंत्र भारतासाठी विनाशकारी ठरू शकते. ...

भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय? - Marathi News | Bharat vs. India; What is the meaning and impact of urban-rural inequality? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?

इंडिया तंत्रज्ञानात ‘AI’ वापरतो, तर भारत अजूनही वीजपुरवठ्यासाठी झगडतो. समाजातील ही आर्थिक दरी वाढत गेली, तर ग्रामीण-शहरी संघर्ष अटळ आहे. ...