मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पंतप्रधानांना साकडे घातल्याने आता लवकरात लवकर चक्रे हलतील, असे प्रत्येक मराठी मनाला वाटणे स्वाभाविक आहे. राजकीय साठमारीत हा विषय वळचणीला पडू नये, अशी अपेक्षा आहे. ...
अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला महामंदीचे चटके बसले; पण आपण वाचलो होतो. त्याचे कारणच एका वेगळ्या कृषी संस्कृतीवर जगणारे आपण भारतीय आहोत. यासाठी तिन्ही ऋतू सारखेच आले पाहिजेत. त्यात बिघाड झाला तर काहीतरी गडबड आहे. ती दुरुस्त न करता येण्याजोगी आहे, अस ...
ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणल्यानंतर प्रथमच भारतीय रेल्वे एका नव्या युगात प्रवेश करणार आहे आणि त्याचे अनेक दृश्य परिणाम आगामी काळात बघायला मिळणार आहेत. ...