लोकसभा निवडणुकीत भाजपला अपूर्व यश मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी आता संपुष्टात येणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र... ...
ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य मावळत नाही, अशी त्या साम्राज्याची एकेकाळी ख्याती होती. कालौघात अनेक राजेरजवाडे भूतकाळात जमा झाले व त्यांची साम्राज्ये लयाला गेली. ...
महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशाला इतिहासात रममाण होणे परवडणारे नाही, संत-महात्मे हे उद्दिष्टासाठी स्फूर्तिस्थाने होऊ शकतात. कारण कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी इतिहासाचेही महत्त्व तेवढेच असते याचा सारासार विचार करावा लागतो. ...
संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून या पाशवी प्रकरणातील दोषी गुन्हेगारांनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत आतापर्यंत फाशी टाळण्यात यश मिळवावे, ही मोठी विडंबना आहे. ...
मागच्या दाराने येणारा’ हा एक वाक्प्रचार महाराष्ट्र च्या राजकीय जीवनात बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला आहे. नामनियुक्त सदस्य म्हणून एखाद्या सभागृहात प्रवेश करणे ही खरे तर वाईट गोष्ट नाही. ती समाजाची गरजच आहे. मात्र... ...
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा हा केवळ इतिहास नाही, तर तो भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. आणखी अनेक वर्षे हा विचार घेऊन चालण्यासाठी बळ देणारी त्यांची स्मारके प्रेरणास्थळे ठरतील, अशी आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्य ...