राजकारणात यापेक्षा वेगळे काय घडते? कोण कोणाच्या जीवावर निवडून येतो, कोणत्या पक्षातून येतो, कोणत्या पक्षासोबत जातो, तिथून परत कुठल्या पक्षात जातो... कोणाचा कोणाला पत्ता लागत नाही. ...
एवढे दिवस केजरीवाल यांना अटक केली नाही, तर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होताच अटक का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार आणि ईडीकडून अपेक्षित आहे. ...