गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही. ...
क्रेडिट कार्ड म्हणजे मनात इच्छा आली की, हवी असलेली कोणतीही वस्तू किंवा सेवा मिळवण्याचा परवानाच असतो; परंतु मनावर ताबा नसेल तर मात्र हेच क्रेडिट कार्ड कार्डधारकाची ‘पत’ धोक्यात आणते. खरं म्हणजे क्रेडिट कार्डचा जन्मच मुळी पत (क्रेडिट) जपण्यासाठी झाला आ ...
पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या निधनाने केवळ एक युग संपले नाही, तर एक आदर्श उभा राहिला आहे. ज्याचा मापदंड आजच्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांना झेपावणारा नाही. ...
भारतासाठी हा दौरा प्रतिकात्मकतेपेक्षा व्यावहारिक पातळीवर अधिक महत्त्वाचा होता. भारताच्या दृष्टीने गेल्या दोन-तीन वर्षांत घडलेला कदाचित सर्वात धक्कादायक बदल म्हणजे पाकिस्तानचे पुन्हा अमेरिकेच्या कवेत जाणे! ...
Rupee Fall Reason: हे सगळं चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं, याचा गोंधळ बऱ्याच लोकांच्या मनात घोळायला लागला. पण यातल्या एकेक गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. ...
देश प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे, असे चित्र उभे केले जात असताना देशाच्या चलनाचे मूल्य मात्र दिवसेंदिवस घसरत असेल तर हा विरोधाभास अगदी सामान्यांच्याही लक्षात येण्याजोगा आहे. निर्यातीला फायदा, पर्यटन व्यवसायाला चालना वगैरे फायदे समाजातील एका विशिष्ट व ...