शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत प्रश्न न सोडविल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:29 IST

नागरिकांचा इशारा : हद्दवाढ झालेल्या प्रभाग एक मध्ये समस्यांचा विळखा

धुळे : महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली १० गावे मूलभूत सोयी-सुविधांपासून अद्याप वंचित आहेत़ अनेकवेळा पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नसल्याने मनपा प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा प्रभाग एक मधील नागरिकांनी दिला आहे़आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे़ मात्र प्रभाग एक मधील इंदिरानगर, परभणी वाडा, लक्ष्मी चौक, भिलाटी, देवमाडी परिसरात तब्बल १५ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे नागरिकांना घरात पाणी साठवून ठेवावे लागते. परिसरात डेंग्यूने थैमान घातले आहे़ वलवाडी भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ते खोदण्यात आले आहे़ त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही़ तर सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने परिसरात डासांचा प्रार्दुभाव झाला आहे़ येथील जलवाहिनी नाल्यातून टाकलेली असल्याने सतत फुटते त्यामुळे गटारीचे सांडपाणी जलवाहिनीव्दारे नागरिकांना पिण्यासाठी मिळते़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे