जळगाव : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाच्या निर्णयानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्या पात्र विद्या ...
जळगाव : मुंबईहून ट्रकने आणलेले कडधान्य मोजणीत येथे कमी भरते. त्याची भरपाई ट्रक मालकाच्या भाड्यातून कपात करणे बंद करावे अन्यथा भविष्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स व धुळे जिल्हा ट्रक मालक असो.ने ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन ...
जळगाव : महामार्गावर तीन वाहने एकमेकांना धडकल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.१६ वाजेच्या सुमारास शासकीय आयटीआयजवळ घडली. या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात कोणताही गुन्हा अथवा नोंद क ...
जळगाव : जिल्हा बँकेमार्फत होणार्या कर्ज वाटपाबाबत सध्या गैरसमज पसरविले जात आहेत. गेल्या वर्षी टिश्यू कल्चर केळीच्या लागवडीसाठी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. एरंडोल व धरणगाव तालुक्यात २०० कोटींचा बोगस कर्ज वाटपाचा प्रकार उघडकीस आला आहे. या कर्जाचा ला ...
जळगाव : जे.टी. महाजन सूतगिरणी प्रकरणात जिल्हा बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून बॅँकेचे तत्कालीन चेअरमन तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार डॉ.सतीश भास्करराव पाटील यांच्यासह तत्कालीन ...
जळगाव : नैसर्गिक आपत्तीशी संघर्ष करीत असताना शेती विकसित करणे गरजेचे आहे. शासनानतर्फे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच तूर संशोधन केंद्र, केळी दर्जा वाढ केंद्र, शेती औजार संशोधन केंद्रासाठी जि ...
जळगाव : शेतकर्यांनी उत्पादन केलेल्या शेतमालाची माहिती अपलोड करून ऑनलाईन बाजारपेठ मिळण्यासाठी किसान पोर्टल शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. किसान पोर्टलसह विविध घडीपत्रिकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शनात करण्यात आले. ...
जळगाव : जिल्हा बँकेतील २०० कोटींच्या बोगस कर्जवाटपात एका आमदाराने लाभ घेतला असल्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले. खडसे यांनी या आमदाराचे नाव घेणे टाळल्याने एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात सर्व शहरांमध्ये शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जळगाव शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळातर्फे मनपास करण्यात आल ...