शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
2
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
3
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
4
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

शेतकऱ्यांना व्यापाराचे स्वातंत्र्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 8:40 PM

शेतकरी संघटनेतर्फे धरणे आंदोलन : घोषणांनी परिसर दणाणला, प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर/कापडणे : केंद्र सरकारने नुकताच कृषी विषयक कायदा मंजूर केला आहे.याचे शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. मात्र शेतकऱ्यांना माल विक्रीचे, व्यापाराचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे या साठी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी संघटनेतर्फे धुळ्े व पिंपळनेर येथे धरणे आंदोलन केलेकेंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्याचे समर्थन शेतकरी संघटनेच्यावतीने करून पाठिंबा देण्यात आला. मात्र शेतकºयांना आपला माल विक्रीचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी चिंतन धरणे आंदोलन करण्यात आले. संटघनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्यात व्यापार धरसोडीच्या धोरणामुळे परराष्ट्रीय व्यापारातील संबंध बिघडत आहेत. शेतीमालाच्या परराष्ट्र व्यापाºयावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. अशी तरतूद देशाला घातक असून सध्या लादलेल्या कांदा निर्यात बंदीची उदाहरणे सांगत सरकारने शेतीमाल व्यापार, प्रक्रिया व आयात निर्यातीतील हस्तक्षेप पूर्णपणे थांबून शेतरक्यांना व्यापाराचे पूर्ण स्वातंत्र्य द्यावे ही शेतकरी संघटनेची मागणी आहे.पिंपळनेर चेअपर तहसीलदार विनायक थविल यांना निवेदान देतांना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे, भटू जिभाऊ, शांताराम गांगुर्डे, जगन्नाथ राजपूत, गंगाधर काळे, शाम शिरसाठ, योगेश जाधव, दादाजी बिरारीस, शांताराम गांगुर्डे, भिकन बिरारीस शांताराम बिरारीस, बी. डी. महाले, शिलनाथ एखंडे, दिलीप गोविंदा, विनायक कुलकर्णी, महेंद्र खैरनार, दाभाडे, रमाकांत गांगुर्डे, विठ्ठल बोरस,विश्वास भदाणे, गिरीश बागुल, सुधाकर कोठावदे, एकनाथ गवळी, नारायण भदाणे, व श्रीराम ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.