शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांसह महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

धुळे : कोरोनाकाळात अनेकांचे राेजगार बंद पडल्याने उपासमारीला सामाेरे जावे लागले होते. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीज मीटरचे रिडिंग न ...

धुळे : कोरोनाकाळात अनेकांचे राेजगार बंद पडल्याने उपासमारीला सामाेरे जावे लागले होते. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीज मीटरचे रिडिंग न घेता अंदाजे वाढीव वीज बिलांची आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना बिल भरण्यासाठी कंपनीकडून मानसिक त्रास व आर्थिक शोषण केले जात आहे. या कारणीभूत असलेले राज्याच्या ऊर्जामंत्र्यासह महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील जनतेस कोरोनाकाळातील भरमसाठ वाढीव वीज बिल माफीसंदर्भात वीजबिल माफी करण्याबाबत सरकारकडून केवळ आश्वासने देत दिशाभूल केली जात आहे. वीज वितरण कंपनीचे संचालक मंडळाकडून जनतेस मानसिक क्लेश आर्थिक लुबाडणूक व खोटी आश्वासने देऊन ते न पाळण्याने केलेली फसवणूक यासंदर्भात गुन्हा दाखल होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राज ठाकरे यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यावेळी मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. दुशंत देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संतोष मिस्त्री, रोहित नेरकर, दीपक पाटील, राजेश दुसाने , नीलेश गुरव, साहिल खान, जगदीश गवळी, बापू ठाकूर, हेमंत हरणे, अक्षय शिंदे, प्रज्वल चव्हाण, विपुल निकम, गोपाल गवळी, विष्णू मासाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.