शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 7:58 PM

Murder Case : जयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर येथील खाटेपुरा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एका महिलेचा गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी महिलेच्या हत्येनंतर ग्रामस्थांनी धरणे धरत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.३० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेतजयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्राथमिक तपासात ही चोरीची घटना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांची ३० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.संतप्त ग्रामस्थ आरोपींना तात्काळ अटक करा, नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्या अशी मागणी करत आहेत. गीता देवी नावाच्या महिलेचे वय ५५ वर्षे होते. गावकरी तेथून मृतदेह नेऊ देत नाहीत. आम्ही ग्रामस्थ आणि कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.महिलांवरील गुन्ह्यात राजस्थान अव्वल : भाजपदरम्यान, भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीणा यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उद्देशून त्यांनी ट्विट केले की, 'तुम्हा महिलांना उत्तर प्रदेशमध्येच असुरक्षित वाटत आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थान देशात अव्वल असल्याची लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून राज्याचे प्रमुख केवळ त्यांच्याच कामकाजात व्यस्त असल्याचा आरोप मीना यांनी केला.त्याचवेळी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी राजस्थानमध्ये अशा घटना सर्रास घडल्या असून त्या मीडियात येऊ नयेत म्हणून लपवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. गुन्हेगारांचा वावर एवढा वाढला आहे की पोलिसांचा धाक उरलेला नाही. ते केवळ मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. काँग्रेस सरकार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानDeathमृत्यूRobberyचोरी