शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

बाबो! काकीच्या प्रेमात पडला पुतण्या, संधी मिळताच दोघेही घरातून फरार; आजीने केली नातवाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:49 AM

Rajasthan Crime News : किशनपूर कॉलनीमध्ये एका तरूणाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या १९ वर्षीय पत्नीत आणि त्याच्या २४ वर्षीय पुतण्याचं प्रेम प्रकरण सुरू  झालं.

राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमधून (Bharatpur) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक पुतण्या नुकतीच लग्न करून घरात आलेल्या काकीच्या प्रेमात पडला आणि दोघांमध्ये प्रेमप्रकरण (Extra Marrital Affiar) सुरू झालं. इतकंच नाही तर संधी मिळताच दोघेही घरातून फरार (Auntie nephew run away) झाले. त्यांतर पीडित काकाने आपल्या पुतण्याविरोधात त्याची पत्नी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

काकी घेऊन पळाला पुतण्या

येथील किशनपूर कॉलनीमध्ये एका तरूणाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या १९ वर्षीय पत्नीत आणि त्याच्या २४ वर्षीय पुतण्याचं प्रेम प्रकरण सुरू  झालं. गेल्या १६ ऑक्टोबरला रात्री काकी आणि पुतण्या घरातून फरार झाले. त्यांचा शोध दोन्ही परिवार घेत आहेत.

पुतण्या पडला काकीच्या प्रेमात

पीडित व्यक्तीने सांगितलं की, १६ ऑक्टोबरला रात्री त्याची पत्नी आणि पुतण्या घरातून पळून गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे. दोघांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पीडितने सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांना अनेकदा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला होता. पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि ते फरार झाले.

आजीने पुतण्याविरोधात दिली तक्रार

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, कमला नावाच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे की,  तिची सून आणि तिचा नातू पळून गेले आहेत. दोघांचा अनेक ठिकाणी शोध घेतला, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून दोघांचा शोध सुरू केला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी