शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दे धक्का! लग्नात नवरदेवाने असा केला गुन्हा पोलीस त्याला उचलून घेऊन गेले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:08 PM

इथे एका लग्न समारोहात १०० पेक्षा जास्त लोक एकत्र जमले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली तर त्यांनी लगेच कारवाई केली.

कोरोना व्हायरसने देशात थैमान घातलं आहे. यामुळे पंजाबमध्येही वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. प्रशासनाकडून लोकांना कोविड नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. तरी सुद्धा लोक कोरोनाचा धोका समजून घेत नाहीयेत. एक अशीच घटना पंजाबच्या जालंधरमधून समोर आली आहे. इथे एका लग्न समारोहात १०० पेक्षा जास्त लोक एकत्र जमले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली तर त्यांनी लगेच कारवाई केली.

पोलिसांनी याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या आजोबाला ताब्यात घेतलं. लग्न मंडपात १०० पेक्षा जास्त उपस्थित होते. नियमानुसार, लग्नात २० लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी घेणं गरजेचं आहे. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, परिवाराने अशाप्रकारची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तर पोलिसांनी कारवाई करत नवरदेव आणि त्याच्या आजोबाला सरकारी गाडीत बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा नवरदेव आणि त्याच्या आजोबाची चौकशी करण्यात आली तर त्यांनी सांगितले की, इतके लोक लग्नात कसे आणि कुठून आले याची त्यांना काहीच माहिती नाही. नवरदेवाने पोलिसांना सांगितले की, केवळ २० लोकांनाच लग्नात बोलवलं होतं. इतके लोक कुठून आले त्यांना याची कल्पना नाही.

पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आजोबासोबतच चार लोकांविरोधात केस दाखल केली आहे. तसेच  दोन तासांनंतर नवरदेव आणि त्याच्या आजोबाला समज देऊन जामिनावर सोडलं आहे. नंतर नवरदेव नवरीला घेऊन घरी गेला. आता ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

याप्रकऱणी पोलीस स्टेशनचे प्रभारी मुकेश कुमार यांनी सांगितले की, त्यांना माहीत मिळाली होती की, एका मंदिरात लग्न सोहळा सुरू होता. लग्नात भरपूर लोक होते. दोन्ही पक्षाकडील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. नंतर जामिनावर सोडण्यात आलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब