शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मला शोधू नका! मी सोडून चाललोय; लॉकडाऊनला कंटाळून मुलाने सोडले घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 04:31 IST

भायखळा परिसरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा पदपथावर मोबाइल कव्हर विक्रीचा व्यवसाय करायचा.

मुंबई: लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या १६ वर्षीय मुलाने ‘मला शोधू नका. मी तुमच्यासह या जगाला सोडून जात असल्याचे’ म्हणत घर सोडल्याची घटना भायखळ्यामध्ये घडली. याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

भायखळा परिसरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा पदपथावर मोबाइल कव्हर विक्रीचा व्यवसाय करायचा. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून तीन महिन्यांपासून तो घरीच होता. घरात बसून कंटाळलो असून कधीही घर सोडून जाईल, असे तो वेळोवेळी बोलत होता. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. २७ तारखेला सकाळी साडेसहाच्या सुमारास तो घरात दिसून आला नाही. दरवाजाही उघडा होता. त्याचा शोध सुरू असताना, त्याने हिंदीमध्ये लिहिलेले पत्र बहिणीच्या हाती लागले. यात, ‘हम को खोजना मत... तुम को छोडकर जा रहा हूँ। और दुनिया को भी’ असे त्यात लिहिले होते. त्याचा मोबाइल फोनही घरातील टेबलवर ठेवलेला मिळून आला. रात्री उशिरापर्यंत त्याची वाट पाहूनही तो न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :HomeघरPoliceपोलिस