शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Delhi Violence : आयबी अधिकाऱ्याची हत्या ताहिर हुसैनच्या भावाकडून? पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 13:45 IST

Delhi Violence : ताहिर हुसैनला मदत करणारे वडील-मुलगा रियासत अली आणि लियाकत यांना कड़कड़डूमा कोर्टात हजर करण्यात आले होते.

ठळक मुद्देया हत्या प्रकरणाच्या चौकशीत शाह आलमचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलीस सध्या ताहिर हुसैनचा भाऊ शाह आलम याचा शोध घेत आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचाराच्या वेळी गुप्तचर विभागाचा अधिकारी अंकित शर्माच्या निर्घृण हत्येचा आरोप ठेवत आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनवर पोलिसांनी कारवाई केली. पोलीस सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस सध्या ताहिर हुसैनचा भाऊ शाह आलम याचा शोध घेत आहेत. कारण अंकित शर्मा हत्येच्या आरोपाची संशयाची सुई आता आलमकडे वळलेली आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीत शाह आलमचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. याआधी रविवारी, ताहिर हुसैनला मदत करणारे वडील-मुलगा रियासत अली आणि लियाकत यांना कड़कड़डूमा कोर्टात हजर करण्यात आले होते.दिल्ली हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक केलेल्या रियासत अलीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून त्याचे वडील लियाकत यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंसाचाराला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या तारिक रिझवी याला जामीन मिळाला. अटक पिता - पत्राने हिंसाचाराच्या वेळी जमावाचे नेतृत्व केल्याचे, त्या ठिकाणी दगडफेक व पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप आहे.महत्त्वपूर्ण म्हणजे पोलिसांनी २६ फेब्रुवारी रोजी चांद बाग परिसरातील नाल्यातून अंकित शर्माचा मृतदेह ताब्यात घेतला होता. ताहिर हुसैनने मुलाचा खून केल्याचा आरोप अंकितचे वडील रवींद्र कुमार यांनी केला होता. बरेच दिवस शोध घेऊनही ताहिर पोलिसांसमोर आला नव्हता. पोलिसांनी त्याला नोटीड धाडल्यानंतर त्याने कोर्टात शरणागती पत्करली होती. हिंसाचारानंतर तो मुस्तफाबादच्या नेहरू विहार परिसरात गेला असल्याचे ताहिर हुसैन यांनी पोलिसांना सांगितले होते. यानंतर दोन दिवस तो झाकीर नगर परिसरातील तारिकच्या घरात लपला होता.

शाहीन बाग: इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरी दाम्पत्याला अटक

 

Delhi Violence : आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनने कोर्टात केले आत्मसमर्पण

६ मार्च रोजी कड़कड़डूमा न्यायालयाने ताहिरला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ५३ लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :delhi violenceदिल्लीArrestअटकPoliceपोलिस