शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लग्नानंतर १० दिवसांनी नववधू बॉयफ्रेंडसह ८ लाखांचे दागिने, २ लाखांची कॅश घेऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 19:23 IST

लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत नववधू बॉयफ्रेंडसह आठ लाखांचे दागिने आणि दोन लाखांची कॅश घेऊन पळून गेली.

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत नववधू बॉयफ्रेंडसह आठ लाखांचे दागिने आणि दोन लाखांची कॅश घेऊन पळून गेली. हे प्रकरण काजी मोहम्मदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नवरदेव राहुल कुमारने सांगितलं की, २५ नोव्हेंबर रोजी वैशाली जिल्ह्यातील गंगाब्रिज पोलीस स्टेशन परिसरातील एका मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर सर्व काही सुरळीत असताना, ५ डिसेंबर रोजी दुपारी राहुल कामावर गेला आणि त्याची आई भाजी घेण्यासाठी बाजारात गेली होती. याचदरम्यान नववधू दागिने आणि रोख रक्कम घेऊन घरातून पळून गेली.

राहुलची आई परत आली तेव्हा सून घरी नव्हती. घरामध्ये पाहिलं असता लग्नातील दागिने व घरातील पैसे गायब असल्याचं आढळून आलं. कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये नव्हते. सासूने सुनेचा इकडे-तिकडे शोध घेतला आणि सुनेच्या माहेरी देखील फोन केला पण कोणाला काहीच माहीत नव्हतं.

राहुलने शोध घेतला असता, त्याची पत्नी राजापाकड येथील रहिवासी असलेला बॉयफ्रेंड सत्यमसोबत पळून गेल्याचं समजलं. या घटनेनंतर राहुलने काझी मोहम्मदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. डीएसपी सीमा डागर यांनी सांगितलं की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही आणि इतर पुरावाच्या मदतीने नववधू आणि तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीMONEYपैसा