शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अयोध्येत खळबळ! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; १० वर्षाखालील ३ मुलांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 17:04 IST

Murder Case : अयोध्येत एक धक्कादायक घटना घडली असून तेथे दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देही बाब अयोध्या जिल्ह्यातील इनातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानपूर मजरे बरिया निसारूची आहे.

एकीकडे उत्तर प्रदेशसह संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. दुसरीकडे अयोध्येत एक धक्कादायक घटना घडली असून तेथे दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे हत्याकांड कोणी घडवून आणले, हे पोलिसांना अद्याप कळलेले नाही.ही बाब अयोध्या जिल्ह्यातील इनातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानपूर मजरे बरिया निसारूची आहे. जिथे एकाच कुटुंबातील ५ जणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. यात पती-पत्नी आणि तीन मुले यांचा समावेश आहे. मृत दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. ही तीन मुले १० वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.

या प्रकरणात, मालमत्तेच्या वादावरून या कुटुंबाची हत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. खून झाल्यापासून मारेकरी फरार झाले आहेत, अद्याप मारेकरी किती होते हे देखील कळालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अयोध्येतील उच्च अधिकारी रवाना झाले आहेत.

Dagadi Chawl : 'डॅडी'च्या बालेकिल्ल्यात दडलंय काय?; लवकरच जमीनदोस्त होणाऱ्या 'दगडी चाळी'ची जबरदस्त गोष्ट

कोरोनामध्येही, खून आणि बलात्काराच्या घटना देशभरात वाढत आहेत. उत्तर प्रदेशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. आधीच जारी केलेल्या मंजुरी पुढील आठवड्यातही सुरू राहतील, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत औद्योगिक कारखाने पूर्वीप्रमाणे चालू राहतील. परंतु सर्वसामान्यांचे बाहेर पडणे पूर्वीसारखेच निर्बंधित राहील. या व्यतिरिक्त, आवश्यक त्या सेवेसाठी परवानगी दिली जाईल, जसे की लस घेणे, वैद्यकीय सेवा आणि औद्योगिक क्रियाकलाप यांशी संबंधित सेवांना परवानगी देण्यात आली आहे. 

शरद पवार, रोहित पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणं भोवलं, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव पोलिसांच्या ताब्यात

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसFamilyपरिवारDeathमृत्यू