शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

कांदलगावात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मुक्काम

By admin | Updated: July 4, 2014 00:11 IST

पालम : तालुक्यातील कांदलगाव येथे गावातील समस्या त्यांच्यासमोर सोडविण्याच्या उद्देशाने तालुका प्रशासनाचा ताफा २ जुलै रोजी रात्री मुक्कामी आला होता़

पालम : तालुक्यातील कांदलगाव येथे गावातील समस्या त्यांच्यासमोर सोडविण्याच्या उद्देशाने तालुका प्रशासनाचा ताफा २ जुलै रोजी रात्री मुक्कामी आला होता़ यावेळी ग्रामसभा घेऊन गावातील अडी अडचणीवर चर्चा करण्यात आली आहे़ प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद व्हावा व गावातील अडचणी लोकसहभागातून सुटाव्यात यासाठी शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवस गावात मुक्कामी राहण्याचा आदेश दिला आहे़ यानुसार पालम तालुक्यातील सर्वच विभागातील अधिकारी कांदलगाव येथे मुक्कामास गेले होते़ उपविभागीय अधिकारी गोविंद रणवीरकर, तहसीलदार अनिल देशपांडे, नायब तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, विश्वनाथ अंभोरे, गटविकास अधिकारी मधुकर कदम, तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, विस्तार अधिकारी धनराज यरमाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मुक्काम केला़ यावेळी कांदलगावात ग्रामसभा घेण्यात आली़ यावेळी शाळेला जागा मिळवून, नावलगाव ते कांदलगाव रस्त्याचे मजबुतीकरण करणे, केरवाडी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे या विषयी सविस्तर चर्चा झाली़ १५० शौचालयाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे़ यशस्वीतेसाठी सरपंच गणेश शिंदे, सुधीर देशपांडे, राजीव सोलापुरे, मारोती भंडरवाड, राजेश देशमुख, मधुकर बंडे यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)