शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अधिकारी गैरहजर राहत असल्याने शिवसेनेने बीडीओच्या खुर्चीवर बसविले वराह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 4:13 PM

पंचायत समितीच्या कारभाराकडे जिल्हा परिषदेचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.

सेनगाव (हिंगोली ) : येथील पंचायत समिती कार्यालयात बीडीओसह सर्वच विभागाचे अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने कारभार ठेपाळला आहे. कार्यालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने बुधवारी (दि. १९ ) बीडीओच्या खुर्चीवर वराहाचे पिल्लू बसवून आंदोलन करण्यात आले.

येथील पंचायत समितीच्या कारभाराकडे जिल्हा परिषदेचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. गटविकास अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना कोणताही धाक उरला नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने कामकाज सुरु आहे. या प्रकारामुळे पंचायत समिती इमारतीची मोठ्या प्रमाणात दैना झाली आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या कारभारा विरोधात शिवसेनेच्या वतीने रोष व्यक्त करुन बुधवारी गैरहजर बीडीओसह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचा टेबलवर वराह बसवून अनोखे आंदोलन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, पं.स. सदस्य सुनील मुंदडा, बद्रीनाथ कोटकर, अनिल अगस्ती यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली